आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, इमामशाही व कुतुबशाही
भाग ३
पोस्तसांभार : आशिष माळी
निजामशहा विरुद्ध विजयनगर आणि आदिलशाही आणि कुतुबशाही ,
निजामशाही मुत्सद्दीपणा
सत्तेत आलेल्या बुऱ्हान निजाम शहा- पहिला (१५१०-१५५३) याचा विजयनगर, विजापूर, गोवळकोंडा यांच्या एकत्र सैन्याने पराभव केला, पण निजाम शहाने त्याची मुलगी चांदबीबी हिचा विवाह विजापूरच्या आदिल शहाशी करून राज्य वाचवले.
विजयनगर शेवट
तालिकोट म्हणजे राक्षसतंगडी येथील जंगी युद्धात (१५६५) अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा हे शासक एकत्र आले व त्यांनी विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. त्यानंतर मुर्ताजा निजाम शहा सत्तेत आला. १५६५ च्या तालीकोटाच्या झालेल्या मोठ्या युद्धात बहामनी राजवटीतून फुटलेल्या ५ दक्खनी शाह्यांच्या सुलतानांनी एकत्र येऊन राम देवरायचा परभाव केला आणि विजयनगरची सत्ता संपवली.
शाही लुटीतून खालील खंजीर विजापूरच्या आदिलशाहच्या ताब्यात आला . आदिलशाह बादशाह दरबारात तख्तावर बसताना सदर खंजर आपल्या हातात वागवत असत असे तत्कालीन आदिलशाही चित्रांवरून दिसून येते.
सध्या हा खंजीर लंडनच्या क्रीस्तीज संग्रहालयात आहे.
No comments:
Post a Comment