खोपडे देशमुख घराण्यातील महजर
कारकिर्दी छ १९ रजब सन इसकी रदिहे समासीन
भूद्ध ननमी रतीवासर विरोधकृत संवत्सर यया ब्द चांदजी बन गंगाजी तह नर सोजी बीन गोमाजी खोपडे देशमुख बीरादर ताा उत्तोमी रोहिडवोरे यास वेतनपत्त येसेने तुम्ही हुजुर + + + पूर्ण ओळ खराब + + + +
ओळ खराब
इना वाटणीचे गाउ दो देशमुखीचे पा ले व मौजे वरुडी खुर्द हे दोन्ही गान.. व पुस्त दर पुस्त न्यामत आले आहेत धेसीयास आपन त्तीम भा उ केदारजी बीन वाधोनी खोपडा थाचे नकाल जाले म्हणुन सेखोजी बीन. संबाजी खोपडा याने. थला मावीलाआहे की केदारजी भिन वा.. घोजी खोपडा मयत जाला तेव्हा त्याचे बायकोचे ओटीस आपणास आपले रूप बीमनी नाइक यांनी घातले आ हे तरी दोन्ही गाव देशमुखी तकसिम केदारजी मेन मौजे आयाने आपणासीक-
(* इसवी सन १७३१चा कागद)
इनाम जमीन मौजे पाले येथे तिस बि ये घे आहे तेथे ते आपणास देणे. जी वीन वाधोजी याचा वाचा दतपुहा आहे सर म्हणून कजीया सांगतो यैसियास बापली तकसिम मुलपुरुषापासुन आजी साहा सात डोया पावेतो वेगळी उ टली आहे त्याचे वाटणीचे कागदपत आ-पणा जवल आहेत आमच्या घरात ला भावाचे नकल जाले तरी त्याची त क्षीमेचे वतन आम्ही खाते येसिया अ सता सिनियाच्या घरातील से खोजी खोण्डा भांडलो तरी येविशी बरहक साहेब गोलमुखे धर्मताच्चाये (र्य ?) इनसाफ करून आपले वत न आपले दुमाला केले पाहीजे म्हणू न विनंती केली त्यावरून सखोजी भनू बींकजी खोपडे यास हुजुर मौजे नर ताा मजकुर आणुन त्या व तुम्हास कसबे सिखल येथे मुकामास
नेर लाग मजकुर
झाणुन त्यास तुम्हास कसबे सिवाल येथे गोलू नेउन नेमुन देउन तुम्हा हरदुजनारद सगोतात पाटविले त्यावरून गोलाने.
++ +++++ चूरगळला आहे + + + + + बहते होती ते गोताने पाट तकरीरा घेतल्या व यमास राजी असाल तरी निवाठीयाप्रमाणे वर्तावयाचे राजी-तर नाने वजामीन हठणे म्हणून गोता ने पुरसीस केली त्यावरून तुम्ही हरदु जणानी गोलमुखे निवाडा, होइन होइल त्या प्रमाणे वर्तावे पैसे रा-जीनामे व जामीन तुम्हास जमान राणो-जी ना। बांदल देशमु खता। हिरडस मावल क तब सिकियानीसी
सखोजी खोपडे खास नाईक बबंदल देश यास जमान मानाजी मुख बीरादर तो हिरड-समावल
येणे प्रमाणे जमान होउन जेष्ठ व-दय च्यातिदिखसीस गोत ही चे देवालई मंडपान बैसोन ले (वेलेस) स पुरसीस केली सखोजी खोपडे यानी गोताचा कागद पुत्त्रपणा यास केदारजी खोपडे दय
थाना न्चे देवालई मंडपात बैसोन ते (वेले) स पुरसीस केली सखोजी खोपडे जी गोलाचा कागद पुत्रपणा न्या व मौजे पाले येथे केदारजी खोपडे यास इनाम जीमीन बीही तीरस था-चे राजपत्ते दाखतीली त्यानी त्यावरी त्या-स पुरसीस केली कि हा वेव्हार तुमन्चे वडिली भावीला कि तुम्ही भाविता त्यावरून तुम्ही बोलीलेत कि आपले बाप गंगाजी खोपडे वन्धुमते सुलतानजी खोपडे हे चंजीस राजची स्वामी भनीध होते घरी नरसोजी मेन गोमा जी खोपडा होता त्याने आपल्या ब-पास व चुलत्यास वर्तमान सांगोब-न पाटविले बिंबाजी खोपडे यांनी आपला पुत्त सखोजी केदार-जी
* गंगाजी खोपडे व सुलतानजी खोपडे राजाराम महाराजांबरोबर जिंजीस (चंजीस / -चंदीस) होते.
* जी खोपडा मेलीयावरी बाईकोचे वोहीयात घातला म्हणून वर्तमान सांगीन पाटवीले त्यावरून सुनतानजी खोपडे याणी किल्ले प्रतापगड न्चे मु कामी रजश्री स्वामी व मातुची आईसाहेब यान्चे रजपत्त राज ची शंकराजी पंतसचीव यांस आणीले व राजनी शामजी हरी, सुभे दार प्रोत् मावल यांजपासी वेव्हार म्हणून बेसीले
भाविला जाला नाही
म्हणून नेलीलेत त्यावरून गोत बोली ले कि बोलता तैसी पत्ते दाखवीने त्यावरून तुम्ही प्ते दाखवीली राजपत्र येक वनिल्हेन्ची व सुभे ची पत्ते ४ चार चेकुन पाच दाखवीली ती पत्र पाहीन गोलाने सखोजी खोपडे यास पुसीले की गोलपत्र तुम्हाजवळ आहे त्यावरी तुम चे कप ना 'नाइक याचा सिला आहे व खंडोजी खोपडे याचे नावे लिहीले आह
ििमहीले आहे. आाणि नावा खाली सिका लागे सबब केला नाही
दस्तुरी सालीत दोन दस्तुर आलेत व इनामपत्त संभाजीच्या नावाचे मौजे पालचे आहे त्त्याल नाव चित आहे जैसी दिक-कायू लिा. फिरोन सेखोजी, खोपडे कत काय धारा पुसीले कि गोत पत्ता प्रो राजमुद्रेचे पत्र पुत्रापणाचे दाखवणे राजमुद्रे व गेलगोलपत्र देत नाही त्यावरी सखोजी खोपडे बोलीला की शोध करून पत्ता असीले तरी हा-खवीतो त्यावरी गोत देवाम्यईहून -वे गातात गेले दूसरे दिवसी मजालिस केली तेव्हा सखोजी खोपडे यास पुसीले की राजमुद्रेचे पत्र शोध करून दाखवितो म्हणून बोलीलेत ते दाखवणे त्यावरी सखोजी बोलोला जे पत्त येथे आपणापासी नाही गावी अत्योन तरी शोध करून येउन अपणास निशख देणे
निशख देणे त्यावरी गोत बोलीले कि सिखान आंबाडे दुर नाही तीन दिवसा न परत आणुन देणे त्यावरी नरसिंगराव व बाजी व सखोजी, ओलीले कि कागदाच्या शोधान पंधरा खोपडे दिवम् सवलत देणे त्यावरी सखोजी खोपडे यानी गो लाक पसी बाईदे रोखा ब पंधरा दिवसी चे मुदतीचा लेहून चिल्हा त्या हर-हुजनास गोलाने निराख दिल्हा जा शास देउन गोलाजवलू हाजीर होणे तो पौर्णिमेस विं-भजी नाा खोपडे यांनी गोतास. पाटविले कि सेखोजी खोपडे उभयेतानी
कागद
दिल्हा आधिक
येसे याचा विचार मनास आणि त्या पाहिजे म्हणून अभि पत आले.
मुदतीस तुम्ही हजार जालेत गोला ने तुम्हास तीन दिवस सिखली पाहून घेऊन कागद बिलजी खोपडे यास
पाटविले कि चांदजी खोपडे घास हजर होउन तीन दिवस जाले तरी से खोजी खोपडे यास पाटउन देणे न येत तरी जाला करीना राजची पंता कडे लेटून पाटवुन त्याचे उत्तर आले कि सखोजी खोपडे सातशियाईस गेले आहेत तेथुन भात्मीयावरी पाटवून देऊन पैसे पत्त आलीयावरी तुम्ही गो तास बेलीला कि आपला वाढ्या सातारी याय गेला आहे आपण येथे राहुन काय करावे जाल्या करीनीयाचा कागद विचारास आले तरी लेटून देणे आम्ही सातारीयास जाउन येसे तुम्ही बेलील्यावरी गोताने (+ + दिसत नाही ++) न्ची बखर तुम्हाजवल लेटून दिल्ही दुसरा कयास गोताने निहोला कि ज्या-णी पुत्त्र दिल्हा त्यांनीच लिहुन हिल्से पटविले कि. त्यांनी लिहीले तरी पैसे त्यास कलत असता असताते वडिल सिमियाचे खावंद पुटा बरादर भावास. येथे त्या + + + हाडी पडुन फाटाने आहे + + + + - तुम्ही हुजुर सातारियाच्या - मुकामास आलत भाणि सदरहू बखर व पुर्विल पत्ते आणून दाखविली व पु रातन तुमच्या वडिलाचे वेळाचा वा टणींचा मटजर आणून दाखवीला त्या मधे वडिल मुलपुरुषखामोजी व अंतोजी नाा दोघे त्यास वडिल खेलोजी याचे संतान नाही दुसरा अंतोजी यास बयेका च्यार यांस संतान कतपसील वडिल बालाईचालक बाकी गोजाई चे लेक हिरोजी विंवाजी नाा याचा वडिल दुसरी बायको गो जाई इला मिनु छ पैकी वडिल धर्माजी १ वडिल यमजी याचा वंश नरसाजी बी गोमाजी हजार १ दुर्गेजी याचेनक कल जाये दुसरा
थागे हिरोजी
पिलाजी याच नकाम
नकल जाले तिसरा
कियाच्या घरात राहिला तररी
चौथा खेलोजी या
वंश मालोजी बीन खंडोजी
च वंश केदारखी भी
वाघोजी याच नकल जाय
बाझारेकर
यास वाटणी सिका
पाचवा मलजी याचा वंश चांद
वडिलपण दरोबस्त
जी भन गंगाजी
हजारे
दशमुखी भावाचे ती
न गाव खेरीज करून कुलम
चवथी
6 जिससे बाईको जा नाई इजला भिक
याँस वाटणी दिल्टी
6 इसाफ त पैकी रकम टके १२
जीयास कुलम
१ मौजे आंबवडे व वरोडी
१ मैजे नाझरे इसा फल पैकी सत
खुर्द येथील
ए टके इकलम,
मौजे गोकवडि येथील हक उप्त
मौने
१ मौजे खानापुर पैकी
न्न का अंबाडे व बजे करोज प्रा२
खाचर
आहे कालम
घ्यावे कलम
सदर प्रमाणे वाटणीचा महत्तर
स.महजर माणुन दाखवीला त्यावरी त्यखोजी खोपडे यास पुरसीम केली कि तुम्ही सिखालच्या गोतात
वायदे रोखा पंधरा दिवसाचा रोजाचा लेहून दिल्हा कि पुत्तपणा-चे राजमुद्रेचे पत भा-गुन दाखवीतो नसलो तर मु छतीस हाजीर होउन पैसा गोतात कागद लेहून दिल्हा आणि मुदतीस एकागदनसी गोतात हजार जाम्ये नाहीत तरी तुम्हाजवल राजमुद्रेचे पत्त पु अपणाचे असेल ते दाखवणे व खंडोजी जी नाा खोपडे याच्या नावाखाले सि-का गोतपत्तावरी काय सबब नाही व गोतपत्तात सिखलेच्या गोलाने हिकत काढीली कि येक दस्तुरी पत्त याचा मजकुर काय तो सांगणे व पा त्याच्या इनामाच्या पत्रात नाव चि त्त केले आहे त्याचा मजकुर काय येसी सेखोजी खोपडे यास पुरसीस केली त्यावरी सखोजी खोपडे याणी तकरीर केली जे राजमुद्रेचे पत्त आपणाजवल जवल नाही
जवल नाही. गोलात हजारे जालो नाही सबब सबब कि या पत्तावरून गोताने आपणास खोटे पैसे म्हटले खे डीजी ना याच्या सिकियाचा मज-कुर तरी खंडोजी नाा आपले घरी होन. आपला कारभारी सोनजी नार कर पाटउन गोही घालवीली यामुळे सिका बाही, जाला नाही गोतपत्त येक दस्तुरी व इनामाचे राजपत्त व सरेणीचे पत यादाही पक्षात नाव न्चीत केले
याचा मजकुर तरी आपण धाकटा अ डियावर डिवावरसाचा होतो आपले वडिल्ली +++घडी पडली घेतले हे आपणास
ए अडिचा वरला चा
नाही वैसी तकरीर सखोजी खोपडे यानी केली त्यावरी तुम्हास व से-खोजी खोपडे यास हुजुर राजक्षी स्वामी सनीध नेउन उभे केले राजनी स्वामीनी हरदुजनाचा करीना मनास आवुन मजालसी-मते नीवाडा केला की बुडाल्या भावाचे वतन ज्याच्या घरातील भाऊ त्यांनी खावे आगर त्याचा पुत्त घ्यावा बीगदर भावाचा पुत्त ध्या वयास समंध नाही दूसरी गोली गोलप्त केले ते बीबाजी नाईक सिकीयाचे खावंद यानी यांनी भीडे ने करवुन भावाच्या व पाटीलाच्या गोव्या घातल्या त्याससखोजी ना। खोपडे यांचे लिक बालाजीना व अंबरींग यानी हुजुर येउन सां-गोहरी घालवीली नाही तिसरी ते इनामपत्त व सेरणीचे पत्र आमचे नावचीप्त केले आहे त्यावरून आवधे कागदपत सखोजी खोपडे याचे
गीतले की आपले बाप खंडोजी नाग नाग यांनी. यांनी सांगीन
पैसे जाणुन सखोजी खो आणि केदार-
पडे खोटे पैसे जी बीज वाघोजी याची छोटीगावी
ची देशमुखीन्ची तीस तधीक तुमचे दुमाला करवीली मौजे पाले येथील तीस बीधे इनाम सेत आहे ती सखोजी च्या दुमाला करवीला सबब की केदारजीची बायको गुनाई इचे पाल ग्रहणवीस पत्र वीस वर्षे सेखोजीने केमि म्हणून सेल देविले होते. फिरोन तुम्हास पुरसीस केली कि तुमच्या वाटणीश्व च्या महजरात मौजे आंबाडदेव मौजे व-रोड्री खुर्द आहे दोन्ही गाव लिहीले आहेत आणि तुम्ही मौजे पाले काये स बब घेलामा यैसी पुरसीस केली त्यावरी तुम्ही करीना विदीत केला की मौजे आंबाडे हा गाव आम्हाजवल
वाटणीचा महजर आहे त्यात आमचे वाटणीस लिहीला आहे. त्यास तो गाव बींबजी खोपडे याच्या वडि मानी आपल्याकडे ठेवीला त्याचा मुबदमा मौजे पालि हा गाव त्याचेह वाटणीचा होता तो आमच्या वडिलांकडे ला कडे दिल्हा त्या तागायत आ नभवीत आलो आहो दोन गावीची रकम हरखी आहे याप्रमाणे आप णास दखाम आहे. म्हणुन जाहिर केले हे मनास आणुन राजही स्वा मी तुम्हावरी कृपाळू हीउन मौजे पाले व मौजे वरोडी खुर्द दोन्ही गावीचा देशमुखीचा
उत्पन्न वं पंटी पासोडी व रा बंणूक व इसाफन मौजे नाझरे मौजे खानापूरचे खाचर पैसे सुदामत दामत प्रमाणे तुमचे दुमोला असे तरी तुम्ही आपले पैकी सेत रकम टके १२ पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने सदरहू दोन गावीचे देशमुखी
बनुक व श्साफल मौजे नाझरे पैकी सेल रकम टके १२ मौजे खानापुरचे खम्चर पैसे सु दामत प्रमाण तुमचे दुमाला
4. असे तरी तुम्ही आपले सुदामत प्रश्रो पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने सदरहू दोन गावीचे देशमुखी, ये वर्तन व व मौजे नाझरे पैकी सेन रकम टके भरा व खाचर मौजे खानापुर पैकी वतन अनभडन सुखरूप राहानेस दरह दाहीगाव देशमुखीचे व सैत बारा टके नाझरे पैकी व खा चर यास सखोजी खोपडे यास कथला करावयास समंध नाही येवीशी सखोजी खोपडे याजवल कागदपत्र असतील ते एक रद असे त केदारजीची बायको गुणाई
५. सखोजी को होती ते तुमचे तीजला अन वरच देउन सदरह वतनाची सेवा करून सुखरूप राहाणे तुम्हास वत तुम्हास वतबाबा -नाची सेवा पडले आणि बतनाचे उ-त्पन होते त्याने अवकात नाही चालत नाही याकरीता स्वामींनी कृपाळू होउन नु लन इनाम जमीन देउन वंशपरंपरेने चलवीले पाहिजे म्हणुन तुम्ही विनं ती केली त्यावरून मनास आणून स्वामी तु-म्हावरी तुम्हावरी कृपाळू होउन नुतन इनाम पड जमीन दुलफा कुलबाब कुल-कानू खेरीज हकदार करून तुम्हास व
तुमचे वंशपरंपरेने इनाम जमीन ने पाले +++माज मौजे +++ मौजे वरूडी येळून वीस बीघे दिल्हे ये विसी पहले
वतनपत्त १ (चार) रुपये 300 तीनसे१ देशमुख व देशपांडे
و गोवींद सामराज नामजाद देव कारकुन वर्तमान व भावी
२पंतसचिव
नुतन पत्ते इनाम
देशमुख व देशपांडे
१ देशमुख देश पांडे
१ सुभेदार
येकुन नउ पत्ते
देणे و गावास पत्रो
मोडी लिप्यंतर
..... मा श्री अतुल नरणवरे
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ विकास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे
९०४९७६०८८८
या महजराचा थोडक्यात सार
हा वाद आहे - रोहिडा खोऱ्याचे देशमुख खोपडे घराण्यातील दोन शाखांमधला.
पक्षकार:
१. चांदजी बिन गंगाजी व नरसोजी बिन गोमाजी खोपडे देशमुख - बीरादर तर्फ उत्तमी रोहिडवोरे
२. सखोजी बिन संभाजी खोपडे
वादाचा विषय : देशमुखी वतनाची दोन गावे
• मौजे पाले • मौजे वरुडी खुर्द
आणि मौजे पाले येथील ३० बिघे इनाम जमीन.
सखोजी खोपड्याचा दावा काय होता?
केदारजी बिन वाघोजी खोपड्याची नकल (वंश खुंटला) झाली, तेव्हा त्याची बायको ओटीपोटात होती, तिला आपल्या बापाने म्हणजे बिंबाजी नाईक यांनी आपल्या पोटात घेतले, म्हणजे दत्तक घेतले. त्यामुळे केदारजीच्या वाट्याची दोन्ही गावे आणि इनाम जमीन आपल्याला मिळावी.
चांदजी / नरसोजी पक्षाचा जवाब:
आमची वाटणी मूळ पुरुषापासून ६-७ पिढ्या आधीच वेगळी झाली आहे. त्याचे वाटणीचे कागदपत्र आमच्याजवळ आहेत. आमच्या घरातल्या भावाची नकल झाली तरी त्याचे वतन आम्हीच खातो. दुसऱ्या घरातला सखोजी भांडतोय हे चुकीचे आहे.
१. दोन्ही पक्षांना कसबा शिरवळ(सिखल) येथे गोतासमोर बोलावले.
२. गोताने - जेष्ठ-वृद्ध लोकांनी देवाच्या मंडपात बसून दोन्ही पक्षाच्या तक्रारी घेतल्या.
३. गोताने सखोजीला विचारले - तुझ्याकडे राजमुद्रेचे पुत्रपणाचे (दत्तक) पत्र आहे का? दाखव.
४. सखोजीने ५ पत्रे दाखवली - १ राजपत्र वनिल्हेंचे आणि ४ सुभ्याची पत्रे. पण त्यावर खंडोजी खोपड्याच्या नावाखाली शिक्का नाही, आणि दस्तुरीचा मजकूरही स्पष्ट नाही म्हणून गोताला शंका आली.
५. सखोजी म्हणाला - पत्रे गावी आहेत, शोधून आणतो. त्याला १५ दिवसांची मुदत देऊन वायदे-रोखा लिहून घेतला.
६. मुदतीत सखोजी हजर झालाच नाही. तो साताऱ्याला गेला होता.
७. शेवटी दोन्ही पक्षांना हुजूर छत्रपती शाहू महाराजांच्या समोर साताऱ्यात उभे केले.
छत्रपतींचा अंतिम निवाडा
राजांनी मजलस करून हा धर्मन्याय दिला:
१. बुडालेल्या भावाचे वतन ज्याच्या घरातील भाऊ असेल त्यानेच खावे, किंवा त्याचा मुलगा घ्यावा. बिगर घरातील भावाने पुत्र घ्यायला संबंध नाही. - हा मुख्य न्याय.
यामुळे सखोजीचा दावा खोटा ठरला.
२. गोतपत्र बिंबाजी नाईकांच्या शिक्क्याने भीडेने (बळजबरीने) करवून घेतलेले आहे.
३. सखोजीने केदारजीची बायको गुणाई हिचे पाळी ग्रहणाचे पत्र २० वर्षे दाबून ठेवले होते.
निवाडा चांदजी खोपडे यांच्या बाजूने लागला :
तुमचे मौजे पाले आणि मौजे वरुडी खुर्द दोन्ही गावांची देशमुखी, त्याचे उत्पन्न, पट्टी-पासोडी, राब, बनुक, इसाफत, मौजे नाझरे पैकी सेत रक्कम टके १२ आणि मौजे खानापूरचे खाचर - हे सर्व पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने तुमचे दुमाला केले आहे. याला सखोजी खोपड्याने कसलाही कथला (हरकत) करू नये.
शिवाय राजांनी कृपा करून नूतन इनाम म्हणून मौजे पाले आणि मौजे वरुडी येथून २० बिघे जमीन कुलबाब कुलकानू खेरीज करून इनाम म्हणून दिली.
या निवाड्यासाठी एकूण ९ पत्रे दिली -
१ वतनपत्र, ४ देशमुख-देशपांड्यांना, १ सुभेदाराला, ३ गावांना पत्रे.
या कागदातून मिळणारी ऐतिहासिक माहिती:
• गंगाजी खोपडे व सुलतानजी खोपडे हे राजाराम महाराजांबरोबर जिंजीस (चंजीस) होते - ही फार मोठी नोंद आहे. महाराणी ताराबाईंच्या काळातील इतिहासाशी थेट संबंध. • किल्ले प्रतापगडचा मुक्काम, मातुश्री आईसाहेब ( महाराणी ताराबाई साहेब), शंकराजी पंत सचिव, शामजी हरी सुभेदार हिरडस मावळ - यांचा उल्लेख येतो. •
वाटणीची पद्धत - टके १२, आंबवडे, वरोडी खुर्द, नाझरे, खानापूर, गोकवडी.