रंगो बापूजी गुप्ते
भोर तालुक्यातील करंजे गावचे..वेळवंड व रोहिडखोरे ह्या दोन तर्फांचे
देशपांडे वतन त्यांच्याकडे होते ते भोरच्या पंतसचिवांने लाटले.प्रतापसिंह
महाराजांना जहागिरदारांची ताबादारी हवी होती तशी अट त्यांनी जेम्स डफ ला
घातली होती..बंडात भोरकर पंतसचिव सामील
नव्हते पण रंगो बापूजींनी भोरच्या रयतेत ब्रिटीशांविरूद्ध असंतोष उभा केला
होता..मौजे नाटंबी ,मौजे नाझरे तसेच बाजारवाडी ह्या गावातील रामोशी व
वतनदार रंगो बापूजींना सामील होते.नेमक्या ह्याच वेळी पंतसचिवांना व
ब्रिटीश व्यापारींना हिरडस मावळातील हिरडा उचलायला जनतेने विरोध
केला...ह्या कटासाठी शपथा घेतल्याची कथा अजूनही सांगितली जाते ती शपथ
किल्ले रोहिड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवमंदिरात झाली...शिर्के व अजून
एका मुस्लिम वकिलांनंतर रंगो बापूजी इंग्लडला प्रतापसिंह महाराजांची वकील
करायला गेले..प्रतापसिंह महाराजांची पदच्युती ब्रिटीश संसदेत मांडली
गेली...त्यावेळी ब्रिटीश मित्रांनी रंगो बापूजींचा चांदीचे तबक देऊन सत्कार
केला होता
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Wednesday, 24 July 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी १७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
-
°°°छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यंकोजी राजांना पत्र °°° छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस व्यंकोजीराजांना लिहिलेली चार पत...

No comments:
Post a Comment