लावंघरे देशमुख यांना परळी खोऱ्यातील 64 गावाची देशमुखी होती. शाहू महाराज यांनी 32 गावची जहागिरी काढून घेऊन ती गुजर देशमुख यांना दिली पण त्याचे कारण सुभानजी लावंघरे यांची फितुरी नाही. मुळात मराठ्यांनी हा किल्ला 8 महिने लढवला होता, त्यावेळी सुभानजी हे किल्लेदार तर प्रग्याजी प्रभू फणसे हे हवालदार होते. जो पर्यंत भांडू शकतो तो पर्यंत किल्ला लढवायचा आणि किल्ल्यातील शिबंदी संपल्यावर पैसे आणि सुरक्षिततेची हमी घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यायचा हे मराठ्यांचे तत्कालीन धोरण होते आणि सातारा किल्याबाबतीत हि हेच घडले त्यामुळे फितुरी चा आरोप होऊ शकत नाही
इतिहासात अशी बरीच उदाहरणे पाहायला मिळतील , जवळच सांगायचे म्हटले तर मसूर च्या जगदाळे यांची दहा गावे काढून ती गिरगोजी यादव देशमुख यांना दिली होती

लावंघरे-पवार देशमुख
ReplyDeleteपरळी खोऱ्यात मुस्लिम लोकांचा ताबा होणार होता तेव्हा मुघलांचा छाती वर पाय ठेवायला धार स्टेट मधून 7 पवार राज्यवंश घरातील राजे आपली सत्ता बारक्या भावाला देऊन महाराष्ट्रात आले त्यातील 3 सातारा संस्थान मध्ये आले त्यातील 2 परळी खोऱ्यात पवार नावाने राहू लागले सन 1679 साली मुघलांची नजर परळी गड वर होती तेव्हा डोंगरात वसलेले गाव लावघर होते त्या डोंगरात मुघलांचा वध करून लावंघरे आडनाव त्यांना भेटले..... त्यांचा पराक्रमा मुळे आदिलशाह ने त्यांना आपल्या सैन्यात सामील करण्यास लावंघरे यांना सरदेशमुखी 180 गावे व गुजर यांना देशमुखी बहाल 60 गावे केली होती... ती सरदेशमुखी शाहू महाराजांनि काढून घेतली व त्यातील 32 गावे गुजर देशमुख यांना दिली
ReplyDelete