बलाढ्य मुघल बादशाहस धड़की भरवनारा मराठा सेनापती म्हणजे संताजी आणि धनाजी..!! भाग २
पोस्तसांभार :आशिष माळी
भाग २
मोगल इतिहासकार खाफी खानच्या मते संताजीं विरुद्ध लढाईचे फक्त ३ परिणाम असू शकतात - मरण पत्करणे, खंडणी देऊन वाट मागणे किंवा युद्धकैदी होणे.
मराठ्यांनी औरंगजेबाची आणि मोगल सैन्याची हालत इतकी खराब करून टाकली होती की औरंगजेबाच्या अखेरच्या काही दिवसाचे वर्णन करताना मनूची लिहतो
" त्याच्या छावणी इतकी घाणेरडी जागा पृथ्वीवर दूसरी नसेल. दररोज असंख्य माणसे, जनावरे मरून एकच घाण सुटलेली असते.
जनावरांप्रमाणे मेलेल्या माणसांना दोरी बांधून ओढुन नेतात आणि अंगावार असेल नसेल ते सर्व लुबाडून कोठे खड्डा दिसेल त्यात टाकून देतात.
प्रवासी लोकात सर्वात मोठा धाक मराठयांचा "
मुघलांच्या स्तुती करणारे अनेक नामांकित इतिहासकार हे दोघांची तारीफ करताना थकत नाही.
दोड्डेरीला संताजीने मोगलावर मिळविलेल्या यशाबाबत परकीय इतिहास कार लिहितात . खाफीखान व साकी मुस्तेदखान यांनी त्याकाळी महणाजे 1690 मध्ये लिहून ठेवले आहे (थोर इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकात लिहलेले इग्रजी पुसकात )
" the most glorious santaji ever fought in the karnatak. This battle proved that the mavathas were mattchless in planning the battle strategy and conducting the same in the most successful manner .
He(santaji)made it clear that he was fighting against the homeland of the marathas and thus did not any grouse against those ordinary and common people in the mughal employment. Such examples are rarely found wherein a victor has shown so much of generosity and magnanimity towards a vanguished for.
No comments:
Post a Comment