भोपाळची लढाई

(७ जानेवरी) दिल्लीवरील स्वारीनंतर माघारी फिरणाऱ्या मराठ्यांचा मार्ग रोखण्यासाठी बादशहाने निजामाकडे मदत मागितली; परंतु बाजीरावाने भोपाळ येथे निजामाला वेढा घातला आणि त्याचा पराभव केला. भोपाळच्या तहामुळे माळव्याचा (नर्मदा आणि चंबळ नद्यांमधील प्रदेश) ताबा मराठ्यांना मिळाला; उत्तरेकडील प्रदेशाच्या रूपाने मराठ्यांची ही पहिलीच औपचारिक प्रादेशिक मिळकत ठरली.
No comments:
Post a Comment