मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 9
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ।
“नाना व महादजी' ह्या उभय मुत्सद्यांच्या गुणावगुणांचे सामान्य परीक्षण होऊन महादजीविषयीं जो लोकग्रह बनला आहे, तो बराच एकतर्फी व असत्य आहे, असेही मानण्याचा नगदजिन्नस व जवाहीर वगैरे. तोफा. मामलत दतिया व बधावर वगैरे ८००००० मामलत रामरतन मोदी पादशाही व लालजीमल ३००००० मामलत रावराजे प्रतापसिंग माचाडीवाले ४००००० गुलाम कादरखां याची जप्ती । ६०००००० दरोवस्त पातशाही वस्तभाव माल नगद व जिन्नस व जवाहीर वगैरे नेलें तें पाटीलबावाकडे आलें. पाटणच्या लढाईत इस्माईलबेगखां व राठोर यांणीं शिकस्त खाल्ली. २९६००००० ८१५ पातशाह व नजफखां व गोहदवाले वगैरे यांचा मुलूक तसरुफांत आहे:- मुलुक पातशाही व नजफखां व गुलाम कादर वगैरे २२५००००० गोहदकर राणा याचा मुलूक ४२००००० मुलूक वधावर व कछवा व भांडेर वगैरे १८००००० २८५००००० दोन करोड पंच्याऐशी लक्ष रुपये साल तमाम. यांत कमज्यादा तहकिकातीच्या अन्वये शिबंदी खर्च वगैरे. प्रसंग येईल. मराठी राज्य रक्षण करण्याचे काम नानांनी केले; परंतु महादजी शिंद्यांच्या स्वार्थपरायणतेने व महत्त्वाकांक्षेने ते सिद्धीस गेलें नाहीं; असा जो सर्व साधारण आक्षेप आहे, तो पुष्कळ चुकीचा आहे, असे अस्सल कागदपत्र सिद्ध करतील असे अनुमान आहे.
खरोखर, महादजी शिंद्यांच्या अकालिक मृत्यूने मराठी साम्राज्याचा मोठाच घात झाला, व परकीय सत्तेस प्रवेश करण्यास अनायासे संधि मिळाली ह्यांत शंका नाहीं. पाटीलबावा आणखी काही दिवस जगले असते व पुणेंदुरबारांतील मत्सर थोडासा नाहींसा झाला असता, तर सर्व हिंदुस्थान संयुक्त होऊन मराठ्यांचे अवाढव्य व अजिंक्य साम्राज्य पुष्कळ काल टिकलें असते ह्यांत संशय नाहीं. परंतु ईश्वरी इच्छा निराळीच असल्यामुळे पाटीलबावांच्या मृत्यूने मराठी राज्याचा नाश लवकर घडवून आणला, असेच ह्मटले पाहिजे.
१ कर्नल म्यालेसन ह्यांनी महादजी शिंदे ह्यांच्या मृत्यूबद्दल लिहितांना जे उद्गार काढिले आहेत, ते वाचण्यासारखे आहेत. ते लिहितातः "By the death of Madhaji Sindhia the Mahrattas lost their ablest warrior and their most farseeing statesman. In his life he had had two main objects: the one to found a kingdom, the other to prepare for the contest for empire with the English. In both, it may be said, he succeeded. The kingdom he founded still lives, and if the army which he formed on the European model was annihilated eight years after his demise by Lake and Wellesley, it had in the interval felt the loss of his guiding hand, as on the field it missed his inspiring presence. Had he lived, Sindhia would not have had to meet Lake and Wellesley alone; Madhaji would have brought under one standard—though in different parts of India-the horsemen and French contingent of Tippu, the powerful artillery of the Nizam, the whole force of the Rajputs, and every
मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ।
“नाना व महादजी' ह्या उभय मुत्सद्यांच्या गुणावगुणांचे सामान्य परीक्षण होऊन महादजीविषयीं जो लोकग्रह बनला आहे, तो बराच एकतर्फी व असत्य आहे, असेही मानण्याचा नगदजिन्नस व जवाहीर वगैरे. तोफा. मामलत दतिया व बधावर वगैरे ८००००० मामलत रामरतन मोदी पादशाही व लालजीमल ३००००० मामलत रावराजे प्रतापसिंग माचाडीवाले ४००००० गुलाम कादरखां याची जप्ती । ६०००००० दरोवस्त पातशाही वस्तभाव माल नगद व जिन्नस व जवाहीर वगैरे नेलें तें पाटीलबावाकडे आलें. पाटणच्या लढाईत इस्माईलबेगखां व राठोर यांणीं शिकस्त खाल्ली. २९६००००० ८१५ पातशाह व नजफखां व गोहदवाले वगैरे यांचा मुलूक तसरुफांत आहे:- मुलुक पातशाही व नजफखां व गुलाम कादर वगैरे २२५००००० गोहदकर राणा याचा मुलूक ४२००००० मुलूक वधावर व कछवा व भांडेर वगैरे १८००००० २८५००००० दोन करोड पंच्याऐशी लक्ष रुपये साल तमाम. यांत कमज्यादा तहकिकातीच्या अन्वये शिबंदी खर्च वगैरे. प्रसंग येईल. मराठी राज्य रक्षण करण्याचे काम नानांनी केले; परंतु महादजी शिंद्यांच्या स्वार्थपरायणतेने व महत्त्वाकांक्षेने ते सिद्धीस गेलें नाहीं; असा जो सर्व साधारण आक्षेप आहे, तो पुष्कळ चुकीचा आहे, असे अस्सल कागदपत्र सिद्ध करतील असे अनुमान आहे.
खरोखर, महादजी शिंद्यांच्या अकालिक मृत्यूने मराठी साम्राज्याचा मोठाच घात झाला, व परकीय सत्तेस प्रवेश करण्यास अनायासे संधि मिळाली ह्यांत शंका नाहीं. पाटीलबावा आणखी काही दिवस जगले असते व पुणेंदुरबारांतील मत्सर थोडासा नाहींसा झाला असता, तर सर्व हिंदुस्थान संयुक्त होऊन मराठ्यांचे अवाढव्य व अजिंक्य साम्राज्य पुष्कळ काल टिकलें असते ह्यांत संशय नाहीं. परंतु ईश्वरी इच्छा निराळीच असल्यामुळे पाटीलबावांच्या मृत्यूने मराठी राज्याचा नाश लवकर घडवून आणला, असेच ह्मटले पाहिजे.
१ कर्नल म्यालेसन ह्यांनी महादजी शिंदे ह्यांच्या मृत्यूबद्दल लिहितांना जे उद्गार काढिले आहेत, ते वाचण्यासारखे आहेत. ते लिहितातः "By the death of Madhaji Sindhia the Mahrattas lost their ablest warrior and their most farseeing statesman. In his life he had had two main objects: the one to found a kingdom, the other to prepare for the contest for empire with the English. In both, it may be said, he succeeded. The kingdom he founded still lives, and if the army which he formed on the European model was annihilated eight years after his demise by Lake and Wellesley, it had in the interval felt the loss of his guiding hand, as on the field it missed his inspiring presence. Had he lived, Sindhia would not have had to meet Lake and Wellesley alone; Madhaji would have brought under one standard—though in different parts of India-the horsemen and French contingent of Tippu, the powerful artillery of the Nizam, the whole force of the Rajputs, and every
मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 9
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र
शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ।
“नाना व महादजी' ह्या उभय मुत्सद्यांच्या गुणावगुणांचे सामान्य परीक्षण होऊन महादजीविषयीं जो लोकग्रह बनला आहे, तो बराच एकतर्फी व असत्य आहे, असेही मानण्याचा नगदजिन्नस व जवाहीर वगैरे. तोफा. मामलत दतिया व बधावर वगैरे ८००००० मामलत रामरतन मोदी पादशाही व लालजीमल ३००००० मामलत रावराजे प्रतापसिंग माचाडीवाले ४००००० गुलाम कादरखां याची जप्ती । ६०००००० दरोवस्त पातशाही वस्तभाव माल नगद व जिन्नस व जवाहीर वगैरे नेलें तें पाटीलबावाकडे आलें. पाटणच्या लढाईत इस्माईलबेगखां व राठोर यांणीं शिकस्त खाल्ली. २९६००००० ८१५ पातशाह व नजफखां व गोहदवाले वगैरे यांचा मुलूक तसरुफांत आहे:- मुलुक पातशाही व नजफखां व गुलाम कादर वगैरे २२५००००० गोहदकर राणा याचा मुलूक ४२००००० मुलूक वधावर व कछवा व भांडेर वगैरे १८००००० २८५००००० दोन करोड पंच्याऐशी लक्ष रुपये साल तमाम. यांत कमज्यादा तहकिकातीच्या अन्वये शिबंदी खर्च वगैरे. प्रसंग येईल. मराठी राज्य रक्षण करण्याचे काम नानांनी केले; परंतु महादजी शिंद्यांच्या स्वार्थपरायणतेने व महत्त्वाकांक्षेने ते सिद्धीस गेलें नाहीं; असा जो सर्व साधारण आक्षेप आहे, तो पुष्कळ चुकीचा आहे, असे अस्सल कागदपत्र सिद्ध करतील असे अनुमान आहे.
खरोखर, महादजी शिंद्यांच्या अकालिक मृत्यूने मराठी साम्राज्याचा मोठाच घात झाला, व परकीय सत्तेस प्रवेश करण्यास अनायासे संधि मिळाली ह्यांत शंका नाहीं. पाटीलबावा आणखी काही दिवस जगले असते व पुणेंदुरबारांतील मत्सर थोडासा नाहींसा झाला असता, तर सर्व हिंदुस्थान संयुक्त होऊन मराठ्यांचे अवाढव्य व अजिंक्य साम्राज्य पुष्कळ काल टिकलें असते ह्यांत संशय नाहीं. परंतु ईश्वरी इच्छा निराळीच असल्यामुळे पाटीलबावांच्या मृत्यूने मराठी राज्याचा नाश लवकर घडवून आणला, असेच ह्मटले पाहिजे.
१ कर्नल म्यालेसन ह्यांनी महादजी शिंदे ह्यांच्या मृत्यूबद्दल लिहितांना जे उद्गार काढिले आहेत, ते वाचण्यासारखे आहेत. ते लिहितातः "By the death of Madhaji Sindhia the Mahrattas lost their ablest warrior and their most farseeing statesman. In his life he had had two main objects: the one to found a kingdom, the other to prepare for the contest for empire with the English. In both, it may be said, he succeeded. The kingdom he founded still lives, and if the army which he formed on the European model was annihilated eight years after his demise by Lake and Wellesley, it had in the interval felt the loss of his guiding hand, as on the field it missed his inspiring presence. Had he lived, Sindhia would not have had to meet Lake and Wellesley alone; Madhaji would have brought under one standard—though in different parts of India-the horsemen and French contingent of Tippu, the powerful artillery of the Nizam, the whole force of the Rajputs, and every
मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र
शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ।
“नाना व महादजी' ह्या उभय मुत्सद्यांच्या गुणावगुणांचे सामान्य परीक्षण होऊन महादजीविषयीं जो लोकग्रह बनला आहे, तो बराच एकतर्फी व असत्य आहे, असेही मानण्याचा नगदजिन्नस व जवाहीर वगैरे. तोफा. मामलत दतिया व बधावर वगैरे ८००००० मामलत रामरतन मोदी पादशाही व लालजीमल ३००००० मामलत रावराजे प्रतापसिंग माचाडीवाले ४००००० गुलाम कादरखां याची जप्ती । ६०००००० दरोवस्त पातशाही वस्तभाव माल नगद व जिन्नस व जवाहीर वगैरे नेलें तें पाटीलबावाकडे आलें. पाटणच्या लढाईत इस्माईलबेगखां व राठोर यांणीं शिकस्त खाल्ली. २९६००००० ८१५ पातशाह व नजफखां व गोहदवाले वगैरे यांचा मुलूक तसरुफांत आहे:- मुलुक पातशाही व नजफखां व गुलाम कादर वगैरे २२५००००० गोहदकर राणा याचा मुलूक ४२००००० मुलूक वधावर व कछवा व भांडेर वगैरे १८००००० २८५००००० दोन करोड पंच्याऐशी लक्ष रुपये साल तमाम. यांत कमज्यादा तहकिकातीच्या अन्वये शिबंदी खर्च वगैरे. प्रसंग येईल. मराठी राज्य रक्षण करण्याचे काम नानांनी केले; परंतु महादजी शिंद्यांच्या स्वार्थपरायणतेने व महत्त्वाकांक्षेने ते सिद्धीस गेलें नाहीं; असा जो सर्व साधारण आक्षेप आहे, तो पुष्कळ चुकीचा आहे, असे अस्सल कागदपत्र सिद्ध करतील असे अनुमान आहे.
खरोखर, महादजी शिंद्यांच्या अकालिक मृत्यूने मराठी साम्राज्याचा मोठाच घात झाला, व परकीय सत्तेस प्रवेश करण्यास अनायासे संधि मिळाली ह्यांत शंका नाहीं. पाटीलबावा आणखी काही दिवस जगले असते व पुणेंदुरबारांतील मत्सर थोडासा नाहींसा झाला असता, तर सर्व हिंदुस्थान संयुक्त होऊन मराठ्यांचे अवाढव्य व अजिंक्य साम्राज्य पुष्कळ काल टिकलें असते ह्यांत संशय नाहीं. परंतु ईश्वरी इच्छा निराळीच असल्यामुळे पाटीलबावांच्या मृत्यूने मराठी राज्याचा नाश लवकर घडवून आणला, असेच ह्मटले पाहिजे.
१ कर्नल म्यालेसन ह्यांनी महादजी शिंदे ह्यांच्या मृत्यूबद्दल लिहितांना जे उद्गार काढिले आहेत, ते वाचण्यासारखे आहेत. ते लिहितातः "By the death of Madhaji Sindhia the Mahrattas lost their ablest warrior and their most farseeing statesman. In his life he had had two main objects: the one to found a kingdom, the other to prepare for the contest for empire with the English. In both, it may be said, he succeeded. The kingdom he founded still lives, and if the army which he formed on the European model was annihilated eight years after his demise by Lake and Wellesley, it had in the interval felt the loss of his guiding hand, as on the field it missed his inspiring presence. Had he lived, Sindhia would not have had to meet Lake and Wellesley alone; Madhaji would have brought under one standard—though in different parts of India-the horsemen and French contingent of Tippu, the powerful artillery of the Nizam, the whole force of the Rajputs, and every
मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 9
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र
शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ।
“नाना व महादजी' ह्या उभय मुत्सद्यांच्या गुणावगुणांचे सामान्य परीक्षण होऊन महादजीविषयीं जो लोकग्रह बनला आहे, तो बराच एकतर्फी व असत्य आहे, असेही मानण्याचा नगदजिन्नस व जवाहीर वगैरे. तोफा. मामलत दतिया व बधावर वगैरे ८००००० मामलत रामरतन मोदी पादशाही व लालजीमल ३००००० मामलत रावराजे प्रतापसिंग माचाडीवाले ४००००० गुलाम कादरखां याची जप्ती । ६०००००० दरोवस्त पातशाही वस्तभाव माल नगद व जिन्नस व जवाहीर वगैरे नेलें तें पाटीलबावाकडे आलें. पाटणच्या लढाईत इस्माईलबेगखां व राठोर यांणीं शिकस्त खाल्ली. २९६००००० ८१५ पातशाह व नजफखां व गोहदवाले वगैरे यांचा मुलूक तसरुफांत आहे:- मुलुक पातशाही व नजफखां व गुलाम कादर वगैरे २२५००००० गोहदकर राणा याचा मुलूक ४२००००० मुलूक वधावर व कछवा व भांडेर वगैरे १८००००० २८५००००० दोन करोड पंच्याऐशी लक्ष रुपये साल तमाम. यांत कमज्यादा तहकिकातीच्या अन्वये शिबंदी खर्च वगैरे. प्रसंग येईल. मराठी राज्य रक्षण करण्याचे काम नानांनी केले; परंतु महादजी शिंद्यांच्या स्वार्थपरायणतेने व महत्त्वाकांक्षेने ते सिद्धीस गेलें नाहीं; असा जो सर्व साधारण आक्षेप आहे, तो पुष्कळ चुकीचा आहे, असे अस्सल कागदपत्र सिद्ध करतील असे अनुमान आहे.
खरोखर, महादजी शिंद्यांच्या अकालिक मृत्यूने मराठी साम्राज्याचा मोठाच घात झाला, व परकीय सत्तेस प्रवेश करण्यास अनायासे संधि मिळाली ह्यांत शंका नाहीं. पाटीलबावा आणखी काही दिवस जगले असते व पुणेंदुरबारांतील मत्सर थोडासा नाहींसा झाला असता, तर सर्व हिंदुस्थान संयुक्त होऊन मराठ्यांचे अवाढव्य व अजिंक्य साम्राज्य पुष्कळ काल टिकलें असते ह्यांत संशय नाहीं. परंतु ईश्वरी इच्छा निराळीच असल्यामुळे पाटीलबावांच्या मृत्यूने मराठी राज्याचा नाश लवकर घडवून आणला, असेच ह्मटले पाहिजे.
१ कर्नल म्यालेसन ह्यांनी महादजी शिंदे ह्यांच्या मृत्यूबद्दल लिहितांना जे उद्गार काढिले आहेत, ते वाचण्यासारखे आहेत. ते लिहितातः "By the death of Madhaji Sindhia the Mahrattas lost their ablest warrior and their most farseeing statesman. In his life he had had two main objects: the one to found a kingdom, the other to prepare for the contest for empire with the English. In both, it may be said, he succeeded. The kingdom he founded still lives, and if the army which he formed on the European model was annihilated eight years after his demise by Lake and Wellesley, it had in the interval felt the loss of his guiding hand, as on the field it missed his inspiring presence. Had he lived, Sindhia would not have had to meet Lake and Wellesley alone; Madhaji would have brought under one standard—though in different parts of India-the horsemen and French contingent of Tippu, the powerful artillery of the Nizam, the whole force of the Rajputs, and every

महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र
शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ।
“नाना व महादजी' ह्या उभय मुत्सद्यांच्या गुणावगुणांचे सामान्य परीक्षण होऊन महादजीविषयीं जो लोकग्रह बनला आहे, तो बराच एकतर्फी व असत्य आहे, असेही मानण्याचा नगदजिन्नस व जवाहीर वगैरे. तोफा. मामलत दतिया व बधावर वगैरे ८००००० मामलत रामरतन मोदी पादशाही व लालजीमल ३००००० मामलत रावराजे प्रतापसिंग माचाडीवाले ४००००० गुलाम कादरखां याची जप्ती । ६०००००० दरोवस्त पातशाही वस्तभाव माल नगद व जिन्नस व जवाहीर वगैरे नेलें तें पाटीलबावाकडे आलें. पाटणच्या लढाईत इस्माईलबेगखां व राठोर यांणीं शिकस्त खाल्ली. २९६००००० ८१५ पातशाह व नजफखां व गोहदवाले वगैरे यांचा मुलूक तसरुफांत आहे:- मुलुक पातशाही व नजफखां व गुलाम कादर वगैरे २२५००००० गोहदकर राणा याचा मुलूक ४२००००० मुलूक वधावर व कछवा व भांडेर वगैरे १८००००० २८५००००० दोन करोड पंच्याऐशी लक्ष रुपये साल तमाम. यांत कमज्यादा तहकिकातीच्या अन्वये शिबंदी खर्च वगैरे. प्रसंग येईल. मराठी राज्य रक्षण करण्याचे काम नानांनी केले; परंतु महादजी शिंद्यांच्या स्वार्थपरायणतेने व महत्त्वाकांक्षेने ते सिद्धीस गेलें नाहीं; असा जो सर्व साधारण आक्षेप आहे, तो पुष्कळ चुकीचा आहे, असे अस्सल कागदपत्र सिद्ध करतील असे अनुमान आहे.
खरोखर, महादजी शिंद्यांच्या अकालिक मृत्यूने मराठी साम्राज्याचा मोठाच घात झाला, व परकीय सत्तेस प्रवेश करण्यास अनायासे संधि मिळाली ह्यांत शंका नाहीं. पाटीलबावा आणखी काही दिवस जगले असते व पुणेंदुरबारांतील मत्सर थोडासा नाहींसा झाला असता, तर सर्व हिंदुस्थान संयुक्त होऊन मराठ्यांचे अवाढव्य व अजिंक्य साम्राज्य पुष्कळ काल टिकलें असते ह्यांत संशय नाहीं. परंतु ईश्वरी इच्छा निराळीच असल्यामुळे पाटीलबावांच्या मृत्यूने मराठी राज्याचा नाश लवकर घडवून आणला, असेच ह्मटले पाहिजे.
१ कर्नल म्यालेसन ह्यांनी महादजी शिंदे ह्यांच्या मृत्यूबद्दल लिहितांना जे उद्गार काढिले आहेत, ते वाचण्यासारखे आहेत. ते लिहितातः "By the death of Madhaji Sindhia the Mahrattas lost their ablest warrior and their most farseeing statesman. In his life he had had two main objects: the one to found a kingdom, the other to prepare for the contest for empire with the English. In both, it may be said, he succeeded. The kingdom he founded still lives, and if the army which he formed on the European model was annihilated eight years after his demise by Lake and Wellesley, it had in the interval felt the loss of his guiding hand, as on the field it missed his inspiring presence. Had he lived, Sindhia would not have had to meet Lake and Wellesley alone; Madhaji would have brought under one standard—though in different parts of India-the horsemen and French contingent of Tippu, the powerful artillery of the Nizam, the whole force of the Rajputs, and every

No comments:
Post a Comment