मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Friday, 9 July 2021
#शेतकरी_हा_राज्याचा_अन्नदाता_आहे
#शेतकरी_हा_राज्याचा_अन्नदाता_आहे, असा विचार #छत्रपती_शिवाजी_महाराजांनी_रयतेला_दिला. छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिक शेतकर्यांची मुले होती, हे जाणूनच शेतकर्यांचे हित जपणे हे ते आद्यकर्तव्य मानत. शेतकर्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवरायांनी सर्वाधिक उत्पन्न काढणार्या शेतकर्यांना #पुरस्कार_देऊन_गौरवित_असत.अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणार्या शेतकर्यांना शिवकाळात मोफत बी-बीयाणेपुरविली जायची. याशिवाय शेतीमालाला योग्य किंमत देऊन शेतसाराही किफायतशीर प्रमाणात आकारला जात असे. पडिक जमिनीची मशागत करणार्या शेतकर्यांना राज्याकडून अर्थपुरवठा केला जात असे दलालांची प्रथा तर छत्रपतींनी पुर्णत: नष्ट केली होती. बहुजन समाजातील लायक व्यक्तिंना महसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत छत्रपति शिवरायांच्या कारकिर्दीतच सुरु झाली. #दुष्काळाच्या_काळात_शिवकाळात_शेतकऱ्यांना_शेतसारा_माफ_करुन_त्यांच्या_गुरांसाठी_मोफत_चारा_पुरविलाजातअसे. शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नये, मोबदला दिल्यशिवाय फळे घेऊ नका, झाडे तोडू नका, असे कडक फर्मान छत्रपतींनी महसूल अधिकार्यांना काढले होते. #शेतकऱ्यांची_आर्थिक_स्थिती_सुधारली_तर_देशाला_संपन्नता_येईल, असे मत महाराजेंचं होतं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी १७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
-
मराठा सरदार राजे वाघ घराणे #काठापुर_वाडा__________ लेखन माहिती : Nitin Kemse मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी होळकर शाहीने कंबर कसली होती.त्य...

No comments:
Post a Comment