फर्जंद शहाजी राजे
भाग २
शहाजीराजे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील दुर्लक्षित व्यक्तिमत्त्व. आमच्या इतिहासकारांच्या दुर्लक्ष पणामुळे त्यांना न्याय मिळाला नाही.
शहाजी महाराज मलिक अंबर कडून गनीम कावा शिकले शिकले . पण भातवडी मलिक अंबर नेतृत्वाखाली निझामाने मुघल आदिलशाही हरवले .
. निझाम शाही ला वाचवायला मलिक अंबर शहाजहानने दक्षिणेमध्ये अनेक हल्ले केली हि आक्रमणे १६१५ ते १६२१ या दरम्यान.
शहाजहानचे दक्षिणेमध्ये आदिलशाही , कुतुबशाही आणि अहमदनगरची निझाम शाही(हैद्राबादची निजामशाही नाही )यांच्याशी लढत होती . दक्षिणेकडचे छोटे छोटे अनेक हिंदू राज्य पण त्यांच्या डोळ्यात सलत होतीच . नीजामशाही सरदार मलिक अंबर याने कुतुबशहा व आदिलशहा आणि ठिकठिकाणचे मराठे आणि इतर लोक एकत्र केले. मलिक अंबर गनिमी कावा चा गुरु . मलिक अंबरने ब-हाणपूरलासुद्धा वेढा घातला. ब-हाणपूर वाचवण्यासाठी तेथील मोगल सुभेदार खान खूप वेळ लागले. मलिक अंबरने गनिमी काव्याचे सर्वाना प्रशिक्षण देऊन मांडू पर्यन्त धडक मारून मुगलांना चांगलेच मुसंडी काढले .त्याने नगर ते बुऱ्हाणपूर मध्ये युद्धक्षेत्र लांबवले . या मलिक अंबर आफ्रिकन हबशी माणसाने मराठ्यांना गनिमी काव्याची देणगी दिली असे खूप इतिहासकारांचे मत आहे.शहाजीराजांची प्रतिष्ठा, पराक्र‘म व मुत्सद्दीपणा या गोष्टी सिद्ध झाल्या. गनिमी काव्याची लढाई ही किती उपयुक्त आहे हे भातवडीच्या लढाईने सिद्ध केले. गनिमी काव्याचा तो श्रीगणेशा ठरला व पुढे मराठेशाहीत उपयोगी ठरला.शहाजी महाराजांच्या दैदिप्यमान यशापुढे ढे स्वतः मलिक अंबर असुरक्षित झाला. इतकेच काय शहाजी महाराजांचे चुलत भाऊ पण त्या यशापुढे जळत होते
खेळोजी भोसले आणि शहजी भोसले यांच्यात संबंध बिघडले त्यावेळी १६२५ ला शहाजी महाराज नि निजामशाही सोडून पुन्हा आदिलशाही मध्ये गेले . १६२७ मध्ये इब्राहिम आदिल शाह मेल्यानंतर पुन्हा शहाजी राजे पुन्हा निझाम शाहीत गेले . त्यावेळी मलिक अंबर चे निधन झालेले होते , त्याचा मुलगा फतेह खान ह्याच्या हातात निझाम शाहीच्या चाव्या होत्या . त्यावेळी निजामशाहीची ताकद कमी झालेली . जहांगीर चा मृत्यू झाला आणि शाहजहान दिल्लीत सत्तेवर आला . शहाजहान ने दक्खन ला एक मोठी फौज निझामाविरुद्ध पाठवली पण शहाजी महाराजांनी खान्देशात पराभूत केले .१६३० ला लखुजी जाधव झाल्यावर शहाजी राजांनी पुन्हा मुघलकडे परतले .
No comments:
Post a Comment