मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Friday, 23 August 2019
पानिपत... आठवण एका समरतीर्थाची
पानिपत... हा शब्द जरी उच्चारला तरी मराठी मनात आत खोल कुठे तरी वेदनेची कळ उमटून जाते. पानिपताची लढाई ही इतरांसाठी इतिहासाच्या पानांतील फक्त एक लढाई असेल, पण मराठी माणसासाठी ती कायमच एक भळभळती जखम म्हणून राहिली आहे. १४ जानेवारी १७६१ या दिवशी देशाच्या रक्षणासाठी एक पिढीच्या पिढी महाराष्ट्राने पानिपताच्या वेदीवर समर्पित केली. म्हणूनच ही पुण्यभूमी मराठी मनासाठी केवळ युद्धभूमी राहत नाही तर ते पवित्र समरतीर्थ ठरतं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9
राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...

-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...
No comments:
Post a Comment