भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन
लेख :आशिष माळी
7)मुघल शासन , मराठा , टिपू चां घटता प्रभाव
1707
पासून औरंगझेब मेला , त्यानंतर मराठांच्या उदय आणी 1771 मध्ये मराठ्या
पानिपत मध्ये पराभव आणि अस्ताला सुरुवात . टिपू विरुद्ध ब्रिटिशांनी मराठा
आणि निझाम ची मदत घेतली आणि टिपूला संपवले. 1707 नंतर एका मोठ्या
साम्राज्याचा अंत होऊन 22 सुभे स्वतंत्र झाले. मराठे नी कैक सुभेवर वर्चस्व
मिळवले. बंगाल अवघं म्हैसोये हैदराबाद निझाम वेगळे झाले. राजपुताना वेगळा
हमझळा. 1800 नंतर होळकर शिंदे पेशवे हे सुद्धा स्वतंत्र च राहू लागले.
अश्या रीतीने 100 क्या वर संस्थान झाले. ब्रिटिशांना या वेळीच आयाती संधी
मिळाली.

इ.
स. 1800 मध्ये नाना गेले, पण 1771 ते 1800 जवळजवळ 29 वर्षे नानांनी
महादजी, तुकोजीसह इंग्रजांना मराठेशाही पासून लांब ठेवले. त्यानंतर मात्र
काळ फिरला नि अवघ्या 18 वर्षात शनिवारवाड्यावरील जरीपटका बाळाजी नातूच्या
हातातून एल्फिन्स्टनने उतवराला आणि लगेच सातार्यामधूनही जरीपटका उतरून विक्टरीया क्रॉस चढला.
9) रॉबर्ट क्लाइव्ह आणि हेस्टिंग
या
दोन मुरब्बी, मुत्सद्दी आणि क्रूर लोकांनी पूर्ण देशावर आपला वर्चस्व
केला. त्यांनी साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरली. नंतर एल्फिन्स्टननेही
ह्यांचाच कित्ता गिरवला.
संदर्भ:
1.anarchy by William dalrymole