निजामशाहीचा दिवाण मलिक कबरने यकदा विजापुरास हल्ला चड़वला तेव्हा विजापूर तर्फे सरदार बाबाजी घाटगे व त्यांचे घाटगे भावकि फार उपयोगी पडली होती.विजापुर वर प्रसंग तशाच होता.
मलिक कबरने विजापूरवर छापा घालून विजापूरचे सर्व वजीर पकडून घेऊन गेला.त्यात रणदुल्लखान ,वजीर मानसूरखान ,खेतरखान ,याकुतखान सूजयातखान ,रहमतखान ,जानोजी पाढरे व पदाजी खाटें असे नामांकित वजीर पकडून किल्यावर वेड्यात घालून बंदी केल.तेव्हा विजापूरचे बादशहा हताश होत गेला.त्यच्या जवळ खवास खान नामक सरदार होता.त्याने व मुरार जगदेवयांनी व बाबाजी घाटगे यांनी बादशहास अर्ज करून नामांकीत शिलेदार व मनसबदार जमून मालिका वर हल्ला करण्याची परवानगी घेतली.त्या वेळी अनेक मराठा शिलेदार स वजीर कीची वस्त्रे प्राप्त होत गेली.त्यात 1)वजीर आबाजी पदाजी घाटगे
2)वजीर साबाजी घाटगे
3)वजीर बाबाजी घाटगे
4)वजीर काणोजी चव्हाण
5)वजीर छमवा घोरपडे या सर्व मराठा विरानी हल्ले चड़वून विजापूरचे सर्व वजीर जिवंत सुखरूप सोडवल्याचा पराक्रम केला होता.
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई
छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...

No comments:
Post a Comment