राजपूती जोहार आणि छत्रपती शिवराय"
[ छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिम शासकांमधील महत्वपूर्ण फरक . ]
दि.११ जुन १६६४ , स्वराज्य आणि मोगल साम्राज्य यांमध्ये एक महत्वपूर्ण तह झाला , 'पुरंदरचा तह', या तहानुसार छत्रपतींनी मोगलांना २३ किल्ले आणि ४ लक्ष होनांचा प्रदेश देण्याचे ठरले (वास्तविकता शिवप्रभूंनी फक्त १९ किल्लेच दिले).या तहातील किल्ल्यांच्या यादीत 'प्रबळगड'(मुरंजन) नावाचा किल्ला हि होता.प्रबळगड हा नावाप्रमाने प्रबळ(भक्कम) , २३०० फूट उंच तसेच या किल्ल्यावर ज्याचे वर्चस्व त्याला आसपासच्या प्रदेश नज़र ठेवता यायची .
सन १६६४ नंतर , हा किल्ला मोगलांच्या अधिपत्याखाली आल्यानंतर , मिर्झाने या किल्ल्याचा किल्लेदार श्री केशरसिंह हाडा या राजपूत सरदारास नेमले. केशरसिंह हा एक शूर , पराक्रमी आणि उत्तम लढवय्या होता.
पुढे आग्रा भेटीच्या प्रसंगातून सहीसलामत स्वराज्यात परत आल्यानंतर काही अवधीने शिवप्रभूंनी किल्ले स्वराज्यात घेण्याचा सपाटाच लावला. सन १६६८ साली शिवप्रभूंनी प्रबळगड स्वराज्यात घेण्याचं ठरवलं. राजांनी केशर सिंहाशी सलोख्याच बोलणं सुरू केलं , राजे त्याला स्वराज्याचं महत्व समजावत होते , पण केशरसिंह काहीही ऐकावयास तयार होता. केशरसिंह स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिला . पुढे राजांसमोर पर्याय नव्हता , राजांनी केशरसिंहाविरुद्ध एक लढाई लढली . शिवप्रभूंनी प्रबळगड पुन्हा स्वराज्यात आणला. गड ताब्यात घेतला. केशरसिंहला शिवरायांची माणुसकी , नीतिमत्ता तसेच स्वराज्याच्या धोरणाबद्दल माहिती नसावी , नाहीतर शिवप्रभू ज्याच्याशी बोलायचे ना , तो मरेपर्यंत राजांचाच होऊन जायचा . पुढे युद्ध झालं , " जेथे शिवराय , तेथे विजय " , हे समीकरण तत्कालीन भारतीय भूखंडात तयार झालं होतं ; परिणामी केशरसिंह युद्धभूमीत मारला गेला , याच राजांना देखील वाईट वाटलं , परंतु स्वराज्यविरुद्ध बंड करणाऱ्यास नेस्तनाबूत करणे हाच स्वराज्याचा प्रथम नियम होता.
राजपुतांची हार झाली हे समजताच प्रबलगडा- वरील स्त्रियांनी जोहाराची तयारी केली. जोहर म्हणजे नक्की काय ? ---- : एक प्रकारे सती प्रथाच. युद्धाच्या रणांगणात जेवहा पराभव निश्चित होत , तेवहा राजपूत योद्धे लढून मारत आणि राजपुती स्त्रिया एका विशिष्ठ अग्निकुंडात जीव देत असत , यालाच जोहार असे म्हणत. भारतात खिलझी,लोदी, मोगळ्याच्या कारकिर्दीत खूप प्रमाणात जोहर झाले. " पराभवानंतर शत्रूपासून आपल्या अब्रूचं रक्षण करणे , हेच या जोहराचे उदशिष्ट असायचं " .
राजाना कळलं कि किल्ल्यावर जोहराची तयारी चालू आहे. राजांनी मावळ्यांना आदेश दिला , जा! किल्ल्यावरील जोहार चे (अग्नीचे) कुंड विजवा . मावळे काही अवधीतच किल्ल्यावर पोहोचले आणि आगीने पेटलेले कुंड विजविण्यात आले .
पुढे राजे स्वतः गडावर पोहोचले , केशरसिंहाच्या आई आणि मुलगी जोहर करावयाच्या तयारीस होते . हा सर्व प्रकार पाहून राजे केशरसिंहाच्या आईला म्हटले , "आऊसाहेब मराठे आणि राजपूत एकाच मातीचे . दोघेही राकट, बळकट,स्वाभिमानी,दिलेला शब्द पाळणारे आणि याच मराठ्यांच्या भीतीने राजपुतांच्या मायमाऊलींनी जोहर करणे म्हणजे ,'बहिणीने भावावर अविश्वास दाखविण्यासारखे आहे '. युद्धात हरलेल्या पक्षाच्या स्त्रियांची अब्रू लुटणे हि मोगलांची रीत आहे , " मराठ्यांची नाही". तुम्ही अम्हास आमच्या आऊसाहेबां -सारखे आहात , आपणास विनंती करतो जोहर न करणे . नाहीतर , आमच्या माथी मोठा कलंक लागेल. आम्ही आमच्या मासाहेबांस काय सांगू . " मराठ्यांच्याकडे स्त्री ची विटंबना केली जात नाही , तिची देवाऱ्यातील देवीप्रमाणे पूजा केली जात". आज केशरसिंह मृत्युमुखी पडला परंतु तुमचा दुसरा पुत्र शिवाजी जिवंत आहे , असं समझा.
राजांची हि आपुलकीची विनंती पाहून राजपूत मायमाऊली यांच्या डोळ्यात पाणी भरून आलं , याला एकाच कारण आहे आत्तापर्यंत राजपूत राज्य जिंकल्यावर स्त्रियांची अब्रू लुटणारे मोगल त्यांनी पाहिले , परंतु राज्य जिंकल्यावरही राजपूत स्त्रियांना आईची वागणूक देणारा राजा त्यांनी पाहिला नव्हता , चरित्रयभूषणांम शिवाजी महाराज .
राजांनी केलेली विंनती केशरसिंहाच्या आईने मान्य केली , व त्या मातेने स्वतःच्या राज्यात जाण्याची परवानगी मागितली , राजांनी मोठ्या आनंदाने परवानगी दिली सोबत वस्त्रे,द्रव्य,पालखी देऊन राजपुत्याण्याकडे जाण्याचा त्यांचा बंदोबस्त केला . पुढे किल्ल्याची टेहळणी करत असताना राजाना ४ लक्ष असरफिया सापडल्या . कदाचित राजपुती माउलींनीच हि भेट स्वराज्यासाठी दिली असावी .
विशेष टीप :- शिवप्रभूंनी मोगल , आदिलशाही यांच्या अनेक महाबली योध्याना कण्ठस्तान घातले परंतू त्या पराक्रमी योध्यांच्या पार्थिवाचे यथोचित सन्मान तसेच त्यांच्या जनानखान्याचा आदरातिथ्य योग्यतापूर्ण पद्धतीने केला.
" अखंड भारताचा विजय आहे " .
|| जय हिंद ||
# ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक्सना अवश्य भेट द्या , इतिहासाखातर .....
■ जगविजेता संभाजी लिंक ( फ़ेसबुक पेज ): -
https://m.facebook.com/ जगविजेता-संभाजी-22124527290 12520/
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .
[ छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिम शासकांमधील महत्वपूर्ण फरक . ]
दि.११ जुन १६६४ , स्वराज्य आणि मोगल साम्राज्य यांमध्ये एक महत्वपूर्ण तह झाला , 'पुरंदरचा तह', या तहानुसार छत्रपतींनी मोगलांना २३ किल्ले आणि ४ लक्ष होनांचा प्रदेश देण्याचे ठरले (वास्तविकता शिवप्रभूंनी फक्त १९ किल्लेच दिले).या तहातील किल्ल्यांच्या यादीत 'प्रबळगड'(मुरंजन) नावाचा किल्ला हि होता.प्रबळगड हा नावाप्रमाने प्रबळ(भक्कम) , २३०० फूट उंच तसेच या किल्ल्यावर ज्याचे वर्चस्व त्याला आसपासच्या प्रदेश नज़र ठेवता यायची .
सन १६६४ नंतर , हा किल्ला मोगलांच्या अधिपत्याखाली आल्यानंतर , मिर्झाने या किल्ल्याचा किल्लेदार श्री केशरसिंह हाडा या राजपूत सरदारास नेमले. केशरसिंह हा एक शूर , पराक्रमी आणि उत्तम लढवय्या होता.
पुढे आग्रा भेटीच्या प्रसंगातून सहीसलामत स्वराज्यात परत आल्यानंतर काही अवधीने शिवप्रभूंनी किल्ले स्वराज्यात घेण्याचा सपाटाच लावला. सन १६६८ साली शिवप्रभूंनी प्रबळगड स्वराज्यात घेण्याचं ठरवलं. राजांनी केशर सिंहाशी सलोख्याच बोलणं सुरू केलं , राजे त्याला स्वराज्याचं महत्व समजावत होते , पण केशरसिंह काहीही ऐकावयास तयार होता. केशरसिंह स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिला . पुढे राजांसमोर पर्याय नव्हता , राजांनी केशरसिंहाविरुद्ध एक लढाई लढली . शिवप्रभूंनी प्रबळगड पुन्हा स्वराज्यात आणला. गड ताब्यात घेतला. केशरसिंहला शिवरायांची माणुसकी , नीतिमत्ता तसेच स्वराज्याच्या धोरणाबद्दल माहिती नसावी , नाहीतर शिवप्रभू ज्याच्याशी बोलायचे ना , तो मरेपर्यंत राजांचाच होऊन जायचा . पुढे युद्ध झालं , " जेथे शिवराय , तेथे विजय " , हे समीकरण तत्कालीन भारतीय भूखंडात तयार झालं होतं ; परिणामी केशरसिंह युद्धभूमीत मारला गेला , याच राजांना देखील वाईट वाटलं , परंतु स्वराज्यविरुद्ध बंड करणाऱ्यास नेस्तनाबूत करणे हाच स्वराज्याचा प्रथम नियम होता.
राजपुतांची हार झाली हे समजताच प्रबलगडा- वरील स्त्रियांनी जोहाराची तयारी केली. जोहर म्हणजे नक्की काय ? ---- : एक प्रकारे सती प्रथाच. युद्धाच्या रणांगणात जेवहा पराभव निश्चित होत , तेवहा राजपूत योद्धे लढून मारत आणि राजपुती स्त्रिया एका विशिष्ठ अग्निकुंडात जीव देत असत , यालाच जोहार असे म्हणत. भारतात खिलझी,लोदी, मोगळ्याच्या कारकिर्दीत खूप प्रमाणात जोहर झाले. " पराभवानंतर शत्रूपासून आपल्या अब्रूचं रक्षण करणे , हेच या जोहराचे उदशिष्ट असायचं " .
राजाना कळलं कि किल्ल्यावर जोहराची तयारी चालू आहे. राजांनी मावळ्यांना आदेश दिला , जा! किल्ल्यावरील जोहार चे (अग्नीचे) कुंड विजवा . मावळे काही अवधीतच किल्ल्यावर पोहोचले आणि आगीने पेटलेले कुंड विजविण्यात आले .
पुढे राजे स्वतः गडावर पोहोचले , केशरसिंहाच्या आई आणि मुलगी जोहर करावयाच्या तयारीस होते . हा सर्व प्रकार पाहून राजे केशरसिंहाच्या आईला म्हटले , "आऊसाहेब मराठे आणि राजपूत एकाच मातीचे . दोघेही राकट, बळकट,स्वाभिमानी,दिलेला शब्द पाळणारे आणि याच मराठ्यांच्या भीतीने राजपुतांच्या मायमाऊलींनी जोहर करणे म्हणजे ,'बहिणीने भावावर अविश्वास दाखविण्यासारखे आहे '. युद्धात हरलेल्या पक्षाच्या स्त्रियांची अब्रू लुटणे हि मोगलांची रीत आहे , " मराठ्यांची नाही". तुम्ही अम्हास आमच्या आऊसाहेबां -सारखे आहात , आपणास विनंती करतो जोहर न करणे . नाहीतर , आमच्या माथी मोठा कलंक लागेल. आम्ही आमच्या मासाहेबांस काय सांगू . " मराठ्यांच्याकडे स्त्री ची विटंबना केली जात नाही , तिची देवाऱ्यातील देवीप्रमाणे पूजा केली जात". आज केशरसिंह मृत्युमुखी पडला परंतु तुमचा दुसरा पुत्र शिवाजी जिवंत आहे , असं समझा.
राजांची हि आपुलकीची विनंती पाहून राजपूत मायमाऊली यांच्या डोळ्यात पाणी भरून आलं , याला एकाच कारण आहे आत्तापर्यंत राजपूत राज्य जिंकल्यावर स्त्रियांची अब्रू लुटणारे मोगल त्यांनी पाहिले , परंतु राज्य जिंकल्यावरही राजपूत स्त्रियांना आईची वागणूक देणारा राजा त्यांनी पाहिला नव्हता , चरित्रयभूषणांम शिवाजी महाराज .
राजांनी केलेली विंनती केशरसिंहाच्या आईने मान्य केली , व त्या मातेने स्वतःच्या राज्यात जाण्याची परवानगी मागितली , राजांनी मोठ्या आनंदाने परवानगी दिली सोबत वस्त्रे,द्रव्य,पालखी देऊन राजपुत्याण्याकडे जाण्याचा त्यांचा बंदोबस्त केला . पुढे किल्ल्याची टेहळणी करत असताना राजाना ४ लक्ष असरफिया सापडल्या . कदाचित राजपुती माउलींनीच हि भेट स्वराज्यासाठी दिली असावी .
विशेष टीप :- शिवप्रभूंनी मोगल , आदिलशाही यांच्या अनेक महाबली योध्याना कण्ठस्तान घातले परंतू त्या पराक्रमी योध्यांच्या पार्थिवाचे यथोचित सन्मान तसेच त्यांच्या जनानखान्याचा आदरातिथ्य योग्यतापूर्ण पद्धतीने केला.
" अखंड भारताचा विजय आहे " .
|| जय हिंद ||
# ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक्सना अवश्य भेट द्या , इतिहासाखातर .....
■ जगविजेता संभाजी लिंक ( फ़ेसबुक पेज ): -
https://m.facebook.com/
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .
No comments:
Post a Comment