" शिवराय "
समज व गैरसमज
|| भाग - १ ||
■ स्वराज्यातील मुस्लिम सैन्याबद्दल माहिती : -
(१) सिद्दी अंबर बगदादी = पुण्याचा हवालदार .
(२) जैनखान पिरजादे = सरहवालदार .
(३) बैइलिम खान = बारामतीचा हवालदार .
[ वरील ३ अधिकारी , सन १६५७ नंतर , कागदपत्रांमध्ये
ह्यांचा उल्लेख सापडत नाही . ]
(४) नूर खान बेग = नूर खान , ह्या सेनानीबद्दल आपण
नेहमी ऐकलं असेल की , हे
स्वराज्याचा प्रथम सरनौबत होते , परंतु स्वराज्याचे
प्रथम सरनौबत हे , " माणकोजी दहातोंडे " होते .
नूर खान , हे पायदळ प्रमुख होते . सन १६५८ ,
नंतर ह्यांचे नाव कागदपत्रात सापडत नाही .
( पुढे पायदलाचे प्रमुख ' येसाजी कंक ' दीर्घकाळ
होते ) .
(५) सिद्दी हिलाल : - सिद्दी हिलाल , पाहिले नेतोजी
पालकरांच्या सरदारांच्या पथकात
होते . पुढे , प्रतापराव गुजर ( कुडतोजी )
यांच्याबरोबरच नेसरीजवळ शहीद झाले . सिद्दी
हिलाल , यांचे सर्व पुत्र स्वराज्यासाठी , ते हयात
असतानाच शहिद झाले .
सिद्दी हिलाल , हा खेलोजी
भोसलेंचा क्रीतपुत्र . क्रीतपुत्र म्हणजे विकत
घेतलेला गुलाम , परंतु हिलालवर खेलोजीचं
नितांत प्रेम होतं . तो हिलालला मुलाप्रमाणेच
वागणूक देत असे (गुलामप्रमाणे नव्हे ) .
खेलोजीने सुरुवातीपासूनच , त्याला चांगले
संस्कार केले .
सिद्दी हिलाल , हे घोडदळप्रमुखही होते .
(६) सिद्दी इब्राहिम : - सिद्दी इब्राहिम हा , शिवाजी
महाराजांच्या अंगरक्षकाच्या
पथकात होता . हा अतिशय प्रामाणिक होता .
अफजलखान भेटीसाठी जे , १० अंगरक्षक
न्यावसास ठरले होते , त्यातील एक म्हणजे
' सिद्दी इब्राहिम ' .
(७) काझी हैदर : - काझी हैदर हा , कारकून होता .
फारसी भाषेतील पत्रे लिहण्यासाठी
याची नियुक्ती केली होती ( काझी म्हणजे न्यायाधीश परंतु हा न्यायाधीश नव्हता , स्वराज्याचे न्यायाधीश हे निराजी रावजी होते ) . छत्रपती संभाजी महाराजांच्या
कारकिर्दीत हा औरंगजेबाला जाऊन मिळाला ,
यावरून हे सिद्ध होते की हा फितूर होता ( बहिरजींनी
त्यास मोगली हेरांना खबर देताना पकडले होते ) .
(८) रुस्तुम-ए-जमा : - ह्याने शिवाजी महाराजांना
अफजलभेटीपूर्वी वाघनखे
पाठविलेली अशी माहिती आपण वाचली असेल
किंवा ऐकली असेल , पण ह्यात किंचीतही सत्यता
नाही ; कारण शिवाजी महाराज वापरावयाची सर्व
शस्त्र स्वतःच बनवीत असत .
(९) इब्राहिम खान : - हा स्वराज्याचा तोफखानाप्रमुख
होता , असं आपण वाचलं असेल
वा ऐकलं असेल , परंतु हे सत्य नाही . इब्राहिम खान
हा तोफखानाप्रमुख होता , परंतु सदाशिवराव भाऊ
यांच्या कारकिर्दीत . शिवरायांची युद्धे पहिलीत तर ,
बहुतांश युद्धात छापा आणि मोहिमाच आहेत ,
तोफेचा ह्यात काहीही उपयोग नाही , पुढे हा गडांच्या
सुरक्षेसाठी तोफा वापरल्या जात होत्या . वरील
इब्राहिम खान हे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहे .
(१०) मदारी मेहतर : - १८ व्या शतकानंतर , ह्या पात्राची
हकीकत लिहली . सवाई जयसिंग याचा खापरपंतू जयसिंग , त्याच्या काळात मदारी मेहतर नावाचा सेवक होता .
( शिवकाळात मदारी मेहतर नावाचा सेवक होता ,
याचा पुरावा नाही , असल्यास जरूर द्यावा . )
(११) आरमाराचे अधिकारी : -
( अ ) दौलतखान .
दौलतखान शिवाजी महाराजांनी सन १६७९ मध्ये अटक केली . आरमाराचा अनुभव मराठ्यांना नव्हता , खूप वर्षांपूर्वी हिंदू राजांचे आरमार होते , परंतु गेल्या २००० वर्षांपासून भारतीय , नाविक विद्या विसरलेले , त्यामुळे राजांना आरमार उभारणीसाठी मुस्लिम अधिकाऱ्यांना बरोबर घ्यावे लागले . जसं
मराठ्यांना आरमाराचा अनुभव प्राप्त झाला , तेव्हा
मराठ्यांचे आरमार प्रमुख हे दर्यासारंग ,आंग्रे व धोळूखोते होते . पुढे मुस्लिम अधिकारी कागदपत्रात दिसत नाही .
|| भाग - २ ||
■ शिवराय आणि मशीद प्रकरण : -
● रायगडावर मशीद आहे काय ?
= नाही आहे . नोव्हेंबर १६८९ रायगड पडला , येसूबाईंनी
तह करून रायगड मोगल सरदार एतिहारखान ( झुल्फिकारखान ) याला स्वाधीन केला . त्याने रायगडाची दुर्दशा करावयास सुरुवात केली , एतिहारखान रायगडावर जागिश्वराचे मंदिर पाडेल की मशीद पडेल . आजदेखील जगदीश्वराच मंदिर रायगडावर आहे परंतु
मशिदीचे साधे अवशेष ही नाही आहेत .
● शिवाजी महाराजांनी मशिदींना इनामे दिली होती का ?
= राजांनी मशिदींना नवीन इनामे करून दिली होती असा
एकही कागद उपलब्ध नाही . हा राजांनी २ ते ३ मशिदींची जुनी इनामे चालू ठेवली होती .
● इंदापूरच्या काझीचे पत्र :-
ह्या पत्रात काझी म्हणतो ,
सिवाजी भोसल्याच्या , काळात आमचं इनाम चालू
राहिलं नाही .
[ हे पत्र , ' शिवचरित्र साहित्य खंड - ३ ' , त्यात उपलब्ध आहे ] .
|| भाग - ३ ||
■ शिवराय आणि हिंदुत्व : -
१. सप्तकोटीश्वराचे मंदिर =
सप्तकोटीश्वराच मंदिर , नारवे
( गोवा ) येथे आहे , छत्रपती शिवाजी महाराजांनी या
मंदिराचा आपल्या कारकिर्दीत जीर्णोद्धार केला होता .
हे मंदिर प्रथम पोर्तुगीजांनी पाडलं नंतर मुस्लिम
सरदारांनी पाडलं . पुढे काही वर्षांनी , या मंदिराचा
जीर्णोद्धार केला . वास्तविक स्वराज्यात शिवाजी
महाराज मंदिर बांधू शकत होते , परंतु ते नारव्याला
च का बांधलं ; याला कारण एकचं गणिमानी जसं
मंदिर हट्टान पाडलं , तसंच राजांनी सप्तकोटीश्वराच
मंदिर मोठ्या जिद्दीने बांधलं .
२. तिरुवलमलईचे मंदिर = तिरुवलमलईचे मंदिर ,
तामिळनाडू राज्यात स्थित
आहे . शोनाचलपतीने ते पाडलं होतं राजांनी ते परत
बांधलं होतं .
३ . त्र्यंबकेश्वरराचं मंदिर = त्र्यंबकेश्वरराचं मंदिर , हे मशीद पाडून बांधलं आहे , इतिहासाचार्य पांडुरंग बलकवडे यांच्याजवळ ह्या मंदिराचे प्रारंभीपासूनचे सर्व हिशोबाचे कागदपत्रे आहेत .
४ . सुंदरनारायण मंदिर = सुंदरनारायण मंदिर , हे नाशिक
ला आहे . हे मंदिर देखील
मुस्लीम बांधकाम पाडून बांधले आहे .
****[ ह्याची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत , हे कागदपत्रे
शिवचरित्र साहित्य खंड - २ मध्ये छापण्यात आले
आहेत ] .
५ . फ्रायर चे पत्र = फ्रायर नावाचा इंग्रज प्रवासी कल्याण- भिवंडी भागात सन १६७२ - १६८१ मध्ये आला होता . हुद्याने तो डॉक्टर होता . तो म्हणतो " कल्याण - भिवंडी येथे मशिदी होत्या , त्या शिवाजी महाराजांनी पाडल्याचं असत्या , पण त्यांनी त्या मशिदीं ची , राजांनी धान्याची कोठारे केली . तेथे एक मशीद ओस पडलेली , त्यामुळे तेथील मामलेदाराने फ्रायरला त्या मशिदीत राहावयास सांगितले .
****[ असं फ्रायर म्हणतो , मी नाही ] .
६ . हेनरी रेव्हींगटन चे पत्र = हेनरीने शिवाजी राज्यांविरुदधकिल्ले पन्हाळ्यावर तोफा
डागल्या होत्या . तेव्हा हेनरी रेव्हींगटने राजांना एक
पत्र पाठविले , त्या पत्राची सुरुवात तो अशी करतो ,
" General of the Hindu forces " म्हणजे ,
हिंदू सैन्याचे अधिपती वा हिंदुसेनाधिपती अशी करतो .
****[ हे पत्र English Record on Shivaji ह्या
पुस्तकात छापले आहे ] .
७ . कान्होजी जेधे यांना अफजलखानाच्या स्वराज्यावरील स्वारीच्या समयी , अली आदिलशाने पाठविलेल फर्मान =
ह्या फर्मानात , अली आदिलशहा कान्होजींना म्हणतो , " शिवाजीमुळे इस्लामची वाढ खुंटली आहे . अफजलखानास शरण जा नाहीतर तुझा निर्वंश होईल .
****[ कान्होजी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहीले . ]
८ . संभाजी राजांचे दानपत्र = संभाजी राजांच्या संस्कृत
दानपत्रामध्ये ते , शिवाजी
महाराजांची स्तुती अशी करतात ( दानपत्रामध्ये
पूर्वजांची स्तुती करणे हा रिवाज आहे ) , कसे होते
माझे वडील , " म्लेंच्छक्षयदिक्षित " . याचा अर्थ असा
की , कुमारवयातच त्यांनी म्लेंच्छाचा नाश करण्याची
दिक्षा घेतली आहे .
****[ हे पत्र पुण्याला , एस . पी . कॉलेज च्या मागच्या
इतिहास विभागात उपलब्ध आहे ] .
९ . अडकोळण गावातील संभाजी राजांचा शिलालेख : -
ह्या शिलालेखात असं म्हटलं आहे , " हा तेथील
राजांच्या अधिकाऱ्याचा शिलालेख आहे , गावकर्यांचा
कमी करण्याबाबत मागणी केलेली , त्याबद्दल हा
शिलालेख आहे . आता हे हिंदू राष्ट्र आहे , हे तेथील
प्रजाजनांनी अधिकाऱ्यास विनंती केलेलं वाक्य आहे .
****[ " शिवपुत्र संभाजी " , हे सौ. कमल गोखलेंच जे
पुस्तक आहे , त्यात ह्या शिलालेखाचा फोटो
छापला आहे ] .
१० . कविंद्र परमानंद म्हणतात की , " लहानपणापासून हे यवनांचा अपमान करीत आहेत " .
****[ श्रीशिवभारतात हे नमूद आहे ] .💐
|| भाग - ४ ||
■ शिवराय व प्राकृत मराठी भाषा प्रकरण : -
सोळाव्या शतकात फारसी शब्द ,राज्यव्यवहार आणि दैनंदिन व्यवहारात खूप प्रमाणात वाढले होते .
आपलीच माणसं माय मराठीला विसरत चालले होते .
राज्याभिषेकासमयी , छत्रपती शिवाजी महाराजांनी
राज्यव्यवहारकोष निर्माण केला . त्याचं मूळ
सूत्र हेचं होतं की , " यवनांच्या फारशी भाषेमुळे ,
मराठी भाषा दूषित झाली आहे ; त्यामुळेच महाराजांनी राज्यव्यवहारकोष रचला आहे , हे त्याच्या प्रस्तावनेत सांगितले आहे " .
****[ काही वर्षांमध्येच , फारसी भाषेच्या शब्दाचे प्रमाण
८०% व्यवहारातून कमी झाले ] .
|| भाग - ५ ||
■ शिवराय आणि धर्मपरिवर्तन : -
दि. १७ ऑगस्ट १६६६,
रोजी औरंगजेबाच्या मगरमिठीतुन पसार झाले . त्या -
- नंतर काही दिवसातच , मिर्झाराजे जयसिंगला ,
बादशहाचे शाही फर्मान आले . त्यात असे लिहिले
होते , " आपल्या छावणीतील नेतोजी पालकर या
शिवाजीच्या सिपेसिलहाराला , लवकरात लवकर
अटक कर . आणि त्याच्या कुटुंबाला पकडून आना .
त्याला व्यवस्थित कुटुंबासह पूर्ण बंदोबस्तात आग्र्याला
पाठवा . तिकडे धर्मपरिवर्तन करण्यासाठी नेतोजींचे
अतोनात हाल केले , अखेर बादशाहने नेतोजींना
बाटविले , आणि औरंगजेबाने स्वतः त्याला नाव दिले ,
मुहम्मद कुलीखान . पुढे १० वर्षांनी , नेतोजी पालकरां
ना , राजांच्या विरुद्ध मोहिमेसाठी पाठविले . योग्य
संधी साधून नेतोजीराव रायगडावर आले . नेतोजींना
पाहून , महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आवरले नाही ,
राजे कदाचित नेतोजींना म्हटले असतील , " राज्यभिषे
- कासमयी नेतोजी तुम्ही हवे होता " .
● आता प्रश्न होता , नेतोजींना पुन्हा हिंदू धर्मात कसे
घ्यावयाचे ?
= यासाठी धर्मसभेच्या प्रमुखांना , छत्रपती शिवाजी
महाराजांनी रायगडावर राज्यसभेत बोलविले .
परंतु विष्णूशास्त्री ( धर्मसभेचे प्रमुख ) , नेतोजींना
हिंदू धर्मात घ्यावयास तयार नव्हते , अखेर " युवराज
संभाजी राजांच्या धर्मशास्त्राच्या ज्ञानामुळे " ,
नेतोजीराव पालकरांना हिंदू धर्मात घ्यावे लागले ,
आणि " नेतोजी पालकर स्वधर्मात आले " .
****[ बादशहा औरंगजेबाने , नेतोजींना जबरदस्तीने
बाटवलं , परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांनी
नेतोजींना जिद्दीने स्वधर्मात परत घेतले ] .
■ महत्वाची माहिती : -
भारतावर आक्रमण करणाऱ्यांनी
, कुठल्याही आक्रमणाने कुटुंब कबिला आपल्या सोबत
आणला नव्हता , मग ते यवन असो की फिरंगी वा डच
नाहीतर पोर्तुगीज असो , त्यांनी इथल्या स्त्रियांवर
अत्याचार केला , त्यांचा विस्तार असा होता . आपण
कल्पनाही नाही करू शकत असा अत्याचार केलाय
त्यांनी आपल्या माताभगिनींवर . जर विजापूरच्या
बखरी वाचल्या तर , समजून येईल , की आपल्या
माता-भगिनींना यवन जनानखान्यात नेत असत ,
त्यांच्यावर बलात्कार करीत असत आणि त्यांचे ओठ
ही शिवत असत , इतका पाशवी अत्याचार .
एखादा प्रदेशावर यवनांच्या
ताब्यात आले तर , त्या प्रदेशातील पुरुष लढून मरत
असत , स्त्रियांवर हशम क्रूर अत्याचार करत असत ,
लहान मुलांना गुलाम बनवून दूर अरब देशात पाठवले
जात असत , आणि वृद्धांची हत्या केली जात असत .
असा यवन वरवंटा फिरवत असत ज्यात सगळ्यांचा
नाश होत होता . ''हे रोखले ते छत्रपती शिवाजी
महाराजांनी" . म्हणून महाकवी भूषण म्हणतो ,
काशी की कला जाती . मथुरा में मशीद बसती |
अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी ||
【 वरील सर्व माहितीस पुरावे दिले आहेत , तरी आपल्या
ला काही माहिती वरील विषयाबाबत असेल तर खाली
भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे , फक्त पुरावा असेल
तरच संपर्क करावा , जर सत्यता असेल तर या लेखात
बदल केला जाईल ] .
हा लेख श्री. गजानन भास्कर मेहेंदळे (जेष्ठ इतिहास संशोधक व शिवचरित्रकार ) , यांच्या संशोधनावर अवलंबून आहे . तसेच सदाशिव शिवदे , पांडुरंग बलकवडे यांच्या अभ्यासावर स्थित आहे.
~ राहुल रमेशजी पाटील .
( शंभूमहितीगार )
ई-मेल : rahulp1298@gmail.com
भ्रमणध्वनी : 9579301839 / 7741923346 .
समज व गैरसमज
|| भाग - १ ||
■ स्वराज्यातील मुस्लिम सैन्याबद्दल माहिती : -
(१) सिद्दी अंबर बगदादी = पुण्याचा हवालदार .
(२) जैनखान पिरजादे = सरहवालदार .
(३) बैइलिम खान = बारामतीचा हवालदार .
[ वरील ३ अधिकारी , सन १६५७ नंतर , कागदपत्रांमध्ये
ह्यांचा उल्लेख सापडत नाही . ]
(४) नूर खान बेग = नूर खान , ह्या सेनानीबद्दल आपण
नेहमी ऐकलं असेल की , हे
स्वराज्याचा प्रथम सरनौबत होते , परंतु स्वराज्याचे
प्रथम सरनौबत हे , " माणकोजी दहातोंडे " होते .
नूर खान , हे पायदळ प्रमुख होते . सन १६५८ ,
नंतर ह्यांचे नाव कागदपत्रात सापडत नाही .
( पुढे पायदलाचे प्रमुख ' येसाजी कंक ' दीर्घकाळ
होते ) .
(५) सिद्दी हिलाल : - सिद्दी हिलाल , पाहिले नेतोजी
पालकरांच्या सरदारांच्या पथकात
होते . पुढे , प्रतापराव गुजर ( कुडतोजी )
यांच्याबरोबरच नेसरीजवळ शहीद झाले . सिद्दी
हिलाल , यांचे सर्व पुत्र स्वराज्यासाठी , ते हयात
असतानाच शहिद झाले .
सिद्दी हिलाल , हा खेलोजी
भोसलेंचा क्रीतपुत्र . क्रीतपुत्र म्हणजे विकत
घेतलेला गुलाम , परंतु हिलालवर खेलोजीचं
नितांत प्रेम होतं . तो हिलालला मुलाप्रमाणेच
वागणूक देत असे (गुलामप्रमाणे नव्हे ) .
खेलोजीने सुरुवातीपासूनच , त्याला चांगले
संस्कार केले .
सिद्दी हिलाल , हे घोडदळप्रमुखही होते .
(६) सिद्दी इब्राहिम : - सिद्दी इब्राहिम हा , शिवाजी
महाराजांच्या अंगरक्षकाच्या
पथकात होता . हा अतिशय प्रामाणिक होता .
अफजलखान भेटीसाठी जे , १० अंगरक्षक
न्यावसास ठरले होते , त्यातील एक म्हणजे
' सिद्दी इब्राहिम ' .
(७) काझी हैदर : - काझी हैदर हा , कारकून होता .
फारसी भाषेतील पत्रे लिहण्यासाठी
याची नियुक्ती केली होती ( काझी म्हणजे न्यायाधीश परंतु हा न्यायाधीश नव्हता , स्वराज्याचे न्यायाधीश हे निराजी रावजी होते ) . छत्रपती संभाजी महाराजांच्या
कारकिर्दीत हा औरंगजेबाला जाऊन मिळाला ,
यावरून हे सिद्ध होते की हा फितूर होता ( बहिरजींनी
त्यास मोगली हेरांना खबर देताना पकडले होते ) .
(८) रुस्तुम-ए-जमा : - ह्याने शिवाजी महाराजांना
अफजलभेटीपूर्वी वाघनखे
पाठविलेली अशी माहिती आपण वाचली असेल
किंवा ऐकली असेल , पण ह्यात किंचीतही सत्यता
नाही ; कारण शिवाजी महाराज वापरावयाची सर्व
शस्त्र स्वतःच बनवीत असत .
(९) इब्राहिम खान : - हा स्वराज्याचा तोफखानाप्रमुख
होता , असं आपण वाचलं असेल
वा ऐकलं असेल , परंतु हे सत्य नाही . इब्राहिम खान
हा तोफखानाप्रमुख होता , परंतु सदाशिवराव भाऊ
यांच्या कारकिर्दीत . शिवरायांची युद्धे पहिलीत तर ,
बहुतांश युद्धात छापा आणि मोहिमाच आहेत ,
तोफेचा ह्यात काहीही उपयोग नाही , पुढे हा गडांच्या
सुरक्षेसाठी तोफा वापरल्या जात होत्या . वरील
इब्राहिम खान हे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहे .
(१०) मदारी मेहतर : - १८ व्या शतकानंतर , ह्या पात्राची
हकीकत लिहली . सवाई जयसिंग याचा खापरपंतू जयसिंग , त्याच्या काळात मदारी मेहतर नावाचा सेवक होता .
( शिवकाळात मदारी मेहतर नावाचा सेवक होता ,
याचा पुरावा नाही , असल्यास जरूर द्यावा . )
(११) आरमाराचे अधिकारी : -
( अ ) दौलतखान .
दौलतखान शिवाजी महाराजांनी सन १६७९ मध्ये अटक केली . आरमाराचा अनुभव मराठ्यांना नव्हता , खूप वर्षांपूर्वी हिंदू राजांचे आरमार होते , परंतु गेल्या २००० वर्षांपासून भारतीय , नाविक विद्या विसरलेले , त्यामुळे राजांना आरमार उभारणीसाठी मुस्लिम अधिकाऱ्यांना बरोबर घ्यावे लागले . जसं
मराठ्यांना आरमाराचा अनुभव प्राप्त झाला , तेव्हा
मराठ्यांचे आरमार प्रमुख हे दर्यासारंग ,आंग्रे व धोळूखोते होते . पुढे मुस्लिम अधिकारी कागदपत्रात दिसत नाही .
|| भाग - २ ||
■ शिवराय आणि मशीद प्रकरण : -
● रायगडावर मशीद आहे काय ?
= नाही आहे . नोव्हेंबर १६८९ रायगड पडला , येसूबाईंनी
तह करून रायगड मोगल सरदार एतिहारखान ( झुल्फिकारखान ) याला स्वाधीन केला . त्याने रायगडाची दुर्दशा करावयास सुरुवात केली , एतिहारखान रायगडावर जागिश्वराचे मंदिर पाडेल की मशीद पडेल . आजदेखील जगदीश्वराच मंदिर रायगडावर आहे परंतु
मशिदीचे साधे अवशेष ही नाही आहेत .
● शिवाजी महाराजांनी मशिदींना इनामे दिली होती का ?
= राजांनी मशिदींना नवीन इनामे करून दिली होती असा
एकही कागद उपलब्ध नाही . हा राजांनी २ ते ३ मशिदींची जुनी इनामे चालू ठेवली होती .
● इंदापूरच्या काझीचे पत्र :-
ह्या पत्रात काझी म्हणतो ,
सिवाजी भोसल्याच्या , काळात आमचं इनाम चालू
राहिलं नाही .
[ हे पत्र , ' शिवचरित्र साहित्य खंड - ३ ' , त्यात उपलब्ध आहे ] .
|| भाग - ३ ||
■ शिवराय आणि हिंदुत्व : -
१. सप्तकोटीश्वराचे मंदिर =
सप्तकोटीश्वराच मंदिर , नारवे
( गोवा ) येथे आहे , छत्रपती शिवाजी महाराजांनी या
मंदिराचा आपल्या कारकिर्दीत जीर्णोद्धार केला होता .
हे मंदिर प्रथम पोर्तुगीजांनी पाडलं नंतर मुस्लिम
सरदारांनी पाडलं . पुढे काही वर्षांनी , या मंदिराचा
जीर्णोद्धार केला . वास्तविक स्वराज्यात शिवाजी
महाराज मंदिर बांधू शकत होते , परंतु ते नारव्याला
च का बांधलं ; याला कारण एकचं गणिमानी जसं
मंदिर हट्टान पाडलं , तसंच राजांनी सप्तकोटीश्वराच
मंदिर मोठ्या जिद्दीने बांधलं .
२. तिरुवलमलईचे मंदिर = तिरुवलमलईचे मंदिर ,
तामिळनाडू राज्यात स्थित
आहे . शोनाचलपतीने ते पाडलं होतं राजांनी ते परत
बांधलं होतं .
३ . त्र्यंबकेश्वरराचं मंदिर = त्र्यंबकेश्वरराचं मंदिर , हे मशीद पाडून बांधलं आहे , इतिहासाचार्य पांडुरंग बलकवडे यांच्याजवळ ह्या मंदिराचे प्रारंभीपासूनचे सर्व हिशोबाचे कागदपत्रे आहेत .
४ . सुंदरनारायण मंदिर = सुंदरनारायण मंदिर , हे नाशिक
ला आहे . हे मंदिर देखील
मुस्लीम बांधकाम पाडून बांधले आहे .
****[ ह्याची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत , हे कागदपत्रे
शिवचरित्र साहित्य खंड - २ मध्ये छापण्यात आले
आहेत ] .
५ . फ्रायर चे पत्र = फ्रायर नावाचा इंग्रज प्रवासी कल्याण- भिवंडी भागात सन १६७२ - १६८१ मध्ये आला होता . हुद्याने तो डॉक्टर होता . तो म्हणतो " कल्याण - भिवंडी येथे मशिदी होत्या , त्या शिवाजी महाराजांनी पाडल्याचं असत्या , पण त्यांनी त्या मशिदीं ची , राजांनी धान्याची कोठारे केली . तेथे एक मशीद ओस पडलेली , त्यामुळे तेथील मामलेदाराने फ्रायरला त्या मशिदीत राहावयास सांगितले .
****[ असं फ्रायर म्हणतो , मी नाही ] .
६ . हेनरी रेव्हींगटन चे पत्र = हेनरीने शिवाजी राज्यांविरुदधकिल्ले पन्हाळ्यावर तोफा
डागल्या होत्या . तेव्हा हेनरी रेव्हींगटने राजांना एक
पत्र पाठविले , त्या पत्राची सुरुवात तो अशी करतो ,
" General of the Hindu forces " म्हणजे ,
हिंदू सैन्याचे अधिपती वा हिंदुसेनाधिपती अशी करतो .
****[ हे पत्र English Record on Shivaji ह्या
पुस्तकात छापले आहे ] .
७ . कान्होजी जेधे यांना अफजलखानाच्या स्वराज्यावरील स्वारीच्या समयी , अली आदिलशाने पाठविलेल फर्मान =
ह्या फर्मानात , अली आदिलशहा कान्होजींना म्हणतो , " शिवाजीमुळे इस्लामची वाढ खुंटली आहे . अफजलखानास शरण जा नाहीतर तुझा निर्वंश होईल .
****[ कान्होजी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहीले . ]
८ . संभाजी राजांचे दानपत्र = संभाजी राजांच्या संस्कृत
दानपत्रामध्ये ते , शिवाजी
महाराजांची स्तुती अशी करतात ( दानपत्रामध्ये
पूर्वजांची स्तुती करणे हा रिवाज आहे ) , कसे होते
माझे वडील , " म्लेंच्छक्षयदिक्षित " . याचा अर्थ असा
की , कुमारवयातच त्यांनी म्लेंच्छाचा नाश करण्याची
दिक्षा घेतली आहे .
****[ हे पत्र पुण्याला , एस . पी . कॉलेज च्या मागच्या
इतिहास विभागात उपलब्ध आहे ] .
९ . अडकोळण गावातील संभाजी राजांचा शिलालेख : -
ह्या शिलालेखात असं म्हटलं आहे , " हा तेथील
राजांच्या अधिकाऱ्याचा शिलालेख आहे , गावकर्यांचा
कमी करण्याबाबत मागणी केलेली , त्याबद्दल हा
शिलालेख आहे . आता हे हिंदू राष्ट्र आहे , हे तेथील
प्रजाजनांनी अधिकाऱ्यास विनंती केलेलं वाक्य आहे .
****[ " शिवपुत्र संभाजी " , हे सौ. कमल गोखलेंच जे
पुस्तक आहे , त्यात ह्या शिलालेखाचा फोटो
छापला आहे ] .
१० . कविंद्र परमानंद म्हणतात की , " लहानपणापासून हे यवनांचा अपमान करीत आहेत " .
****[ श्रीशिवभारतात हे नमूद आहे ] .💐
|| भाग - ४ ||
■ शिवराय व प्राकृत मराठी भाषा प्रकरण : -
सोळाव्या शतकात फारसी शब्द ,राज्यव्यवहार आणि दैनंदिन व्यवहारात खूप प्रमाणात वाढले होते .
आपलीच माणसं माय मराठीला विसरत चालले होते .
राज्याभिषेकासमयी , छत्रपती शिवाजी महाराजांनी
राज्यव्यवहारकोष निर्माण केला . त्याचं मूळ
सूत्र हेचं होतं की , " यवनांच्या फारशी भाषेमुळे ,
मराठी भाषा दूषित झाली आहे ; त्यामुळेच महाराजांनी राज्यव्यवहारकोष रचला आहे , हे त्याच्या प्रस्तावनेत सांगितले आहे " .
****[ काही वर्षांमध्येच , फारसी भाषेच्या शब्दाचे प्रमाण
८०% व्यवहारातून कमी झाले ] .
|| भाग - ५ ||
■ शिवराय आणि धर्मपरिवर्तन : -
दि. १७ ऑगस्ट १६६६,
रोजी औरंगजेबाच्या मगरमिठीतुन पसार झाले . त्या -
- नंतर काही दिवसातच , मिर्झाराजे जयसिंगला ,
बादशहाचे शाही फर्मान आले . त्यात असे लिहिले
होते , " आपल्या छावणीतील नेतोजी पालकर या
शिवाजीच्या सिपेसिलहाराला , लवकरात लवकर
अटक कर . आणि त्याच्या कुटुंबाला पकडून आना .
त्याला व्यवस्थित कुटुंबासह पूर्ण बंदोबस्तात आग्र्याला
पाठवा . तिकडे धर्मपरिवर्तन करण्यासाठी नेतोजींचे
अतोनात हाल केले , अखेर बादशाहने नेतोजींना
बाटविले , आणि औरंगजेबाने स्वतः त्याला नाव दिले ,
मुहम्मद कुलीखान . पुढे १० वर्षांनी , नेतोजी पालकरां
ना , राजांच्या विरुद्ध मोहिमेसाठी पाठविले . योग्य
संधी साधून नेतोजीराव रायगडावर आले . नेतोजींना
पाहून , महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आवरले नाही ,
राजे कदाचित नेतोजींना म्हटले असतील , " राज्यभिषे
- कासमयी नेतोजी तुम्ही हवे होता " .
● आता प्रश्न होता , नेतोजींना पुन्हा हिंदू धर्मात कसे
घ्यावयाचे ?
= यासाठी धर्मसभेच्या प्रमुखांना , छत्रपती शिवाजी
महाराजांनी रायगडावर राज्यसभेत बोलविले .
परंतु विष्णूशास्त्री ( धर्मसभेचे प्रमुख ) , नेतोजींना
हिंदू धर्मात घ्यावयास तयार नव्हते , अखेर " युवराज
संभाजी राजांच्या धर्मशास्त्राच्या ज्ञानामुळे " ,
नेतोजीराव पालकरांना हिंदू धर्मात घ्यावे लागले ,
आणि " नेतोजी पालकर स्वधर्मात आले " .
****[ बादशहा औरंगजेबाने , नेतोजींना जबरदस्तीने
बाटवलं , परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांनी
नेतोजींना जिद्दीने स्वधर्मात परत घेतले ] .
■ महत्वाची माहिती : -
भारतावर आक्रमण करणाऱ्यांनी
, कुठल्याही आक्रमणाने कुटुंब कबिला आपल्या सोबत
आणला नव्हता , मग ते यवन असो की फिरंगी वा डच
नाहीतर पोर्तुगीज असो , त्यांनी इथल्या स्त्रियांवर
अत्याचार केला , त्यांचा विस्तार असा होता . आपण
कल्पनाही नाही करू शकत असा अत्याचार केलाय
त्यांनी आपल्या माताभगिनींवर . जर विजापूरच्या
बखरी वाचल्या तर , समजून येईल , की आपल्या
माता-भगिनींना यवन जनानखान्यात नेत असत ,
त्यांच्यावर बलात्कार करीत असत आणि त्यांचे ओठ
ही शिवत असत , इतका पाशवी अत्याचार .
एखादा प्रदेशावर यवनांच्या
ताब्यात आले तर , त्या प्रदेशातील पुरुष लढून मरत
असत , स्त्रियांवर हशम क्रूर अत्याचार करत असत ,
लहान मुलांना गुलाम बनवून दूर अरब देशात पाठवले
जात असत , आणि वृद्धांची हत्या केली जात असत .
असा यवन वरवंटा फिरवत असत ज्यात सगळ्यांचा
नाश होत होता . ''हे रोखले ते छत्रपती शिवाजी
महाराजांनी" . म्हणून महाकवी भूषण म्हणतो ,
काशी की कला जाती . मथुरा में मशीद बसती |
अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी ||
【 वरील सर्व माहितीस पुरावे दिले आहेत , तरी आपल्या
ला काही माहिती वरील विषयाबाबत असेल तर खाली
भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे , फक्त पुरावा असेल
तरच संपर्क करावा , जर सत्यता असेल तर या लेखात
बदल केला जाईल ] .
हा लेख श्री. गजानन भास्कर मेहेंदळे (जेष्ठ इतिहास संशोधक व शिवचरित्रकार ) , यांच्या संशोधनावर अवलंबून आहे . तसेच सदाशिव शिवदे , पांडुरंग बलकवडे यांच्या अभ्यासावर स्थित आहे.
~ राहुल रमेशजी पाटील .
( शंभूमहितीगार )
ई-मेल : rahulp1298@gmail.com
भ्रमणध्वनी : 9579301839 / 7741923346 .
No comments:
Post a Comment