" सह्यादी "
( छत्रपती शिवाजीमहाराजांपूर्वीचा विलक्षण आणि
हृदयद्रावक इतिहास. )
सिंह मी , मी सह्याद्री , मी अनादि , अती मी
प्राचीन . जन्म घेतला मी ज्वालांतून , सलसलणाऱ्या
तेजशीखांच्या धरणी-गाभाऱ्यातून , श्रेष्ठ पंचमहाभूतांच्या
अवेगातून अन मिलनातून , जन्म घेतल्या त्या कुंडातून .
मी सह्याद्री , कडे कपारी शिखरे माझी जन्माआधी , शालिनता , स्वातंत्र्य , बंधुता , नीती मातीची , जिवंत झाली . कणाकणातून मराठी संस्काराची फुले बहरली , प्रार्थनांचे नादनिनादत विश्वशांतीचे पसायदानी , सोनियाचा दिनी , मंगळसुख वाहिमुसंडूनि , कालांचीत चंद्राच्या शितल चांदण्यात मी , तापहीन मार्तंडाच्या दैदीप्यमान प्रकाशकिरणांमध्ये मी , तहान घेई महाराष्ट्र आनंद भूमनी , फडकीत होता अभिमानाने गरुडध्वज हा महाराष्ट्राचा , पहात होता , सांगत होता , इतिहास हा त्या यादवकुळीचा , मांदियाची ईश्वरनिष्ठांची महाराष्ट्राच्या आत्मकलांमधील निश्चितपणे सुखरूप होती , माखत होती भक्तिरसामध्ये . आणि अचानक घातच झाला , नियतीचा ; आनंदाला दृष्ट लागली , दृष्टांचा डोंबच विसरला , आणि सूर्याला ग्रहण लागलं , चंद्राला घेरले , खळ्यांनी लुटण्यासाठी करून आक्रमण दिल्लीच्या त्या सुलतानांनी . मसनवटी जणू करून टाकली महराष्ट्राच्या कस्तुरीची . रात्रंदिनी मग एकच सत्ता जुलमांची , अत्याचाराची डाओ फोडी रयत बिचारी हतबल या महाराष्ट्राची वर्षांमागे वर्षे गेली , शतकांमागून शतके गेली मागूनी . ज्वालामुखी तरी शांतच होता जरी गेली इतके घडूनी . पाप अनाऱ्यांचा होतच नव्हता असता पण कोभांपरी अक्षरवृक्षाच्या राष्ट्रधर्म तो वाढत होता , सावध होता , मुक्तिधर्म तो अलगदपणे फोफावत होता . ।। भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ।। शांतीची प्रार्थना निरामय , भाषा अलगद बदलून गेली , " नाथालाचे माठी , हाणू काठी " ही वृत्ती संतांनी जाणली . स्वातंत्र्याच्या मार्गाने मग ज्वालामुखी उफाळला . मुक्तिमंत्र उद्गगाता , शिवनेरीवर जन्माला आलात हे ' चनदमुंडभंडासूर खंडिनी जगदंबे ' , उदंड महिषासुर दुर्गे , महाराष्ट्र धर्म रक्षिके . ये महाराष्ट्राच्या गंगानो या , महाराष्ट्राच्या पवनांनो या , दुधसा भरा ये गंगे ये ये ये , किल्ल्यांच्या तटांनो या , प्रचंड बुरजांनो या , जलदुर्गांनो समुद्रासह या , तुफान गर्जत लाटांनो या , सप्तसागरांनो या , चंद्र-सूर्यांनो या , ग्रहनक्षत्रांनो या , दाही दिशांनो या , देव-देवतांनो , सप्त-सज्जनांनो , कुळवंतांनो अवघे अवघे या . आम्ही शिवाजी राजांच चरित महाराष्ट्र रसात गातो , तुम्ही पाहायला आणि ऐकायला या , या अवघे अवघे या .
वरील हि अभूतपूर्व माहिती " राजा शिवछत्रपती " , या सिरियल मध्ये दिली आहे , थोडफार बदल करून हि माहिती आपल्यापुढे मांडण्यात आली आहे .
" अखंड भारताचा विजय आहे ".
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .
( छत्रपती शिवाजीमहाराजांपूर्वीचा विलक्षण आणि
हृदयद्रावक इतिहास. )
सिंह मी , मी सह्याद्री , मी अनादि , अती मी
प्राचीन . जन्म घेतला मी ज्वालांतून , सलसलणाऱ्या
तेजशीखांच्या धरणी-गाभाऱ्यातून , श्रेष्ठ पंचमहाभूतांच्या
अवेगातून अन मिलनातून , जन्म घेतल्या त्या कुंडातून .
मी सह्याद्री , कडे कपारी शिखरे माझी जन्माआधी , शालिनता , स्वातंत्र्य , बंधुता , नीती मातीची , जिवंत झाली . कणाकणातून मराठी संस्काराची फुले बहरली , प्रार्थनांचे नादनिनादत विश्वशांतीचे पसायदानी , सोनियाचा दिनी , मंगळसुख वाहिमुसंडूनि , कालांचीत चंद्राच्या शितल चांदण्यात मी , तापहीन मार्तंडाच्या दैदीप्यमान प्रकाशकिरणांमध्ये मी , तहान घेई महाराष्ट्र आनंद भूमनी , फडकीत होता अभिमानाने गरुडध्वज हा महाराष्ट्राचा , पहात होता , सांगत होता , इतिहास हा त्या यादवकुळीचा , मांदियाची ईश्वरनिष्ठांची महाराष्ट्राच्या आत्मकलांमधील निश्चितपणे सुखरूप होती , माखत होती भक्तिरसामध्ये . आणि अचानक घातच झाला , नियतीचा ; आनंदाला दृष्ट लागली , दृष्टांचा डोंबच विसरला , आणि सूर्याला ग्रहण लागलं , चंद्राला घेरले , खळ्यांनी लुटण्यासाठी करून आक्रमण दिल्लीच्या त्या सुलतानांनी . मसनवटी जणू करून टाकली महराष्ट्राच्या कस्तुरीची . रात्रंदिनी मग एकच सत्ता जुलमांची , अत्याचाराची डाओ फोडी रयत बिचारी हतबल या महाराष्ट्राची वर्षांमागे वर्षे गेली , शतकांमागून शतके गेली मागूनी . ज्वालामुखी तरी शांतच होता जरी गेली इतके घडूनी . पाप अनाऱ्यांचा होतच नव्हता असता पण कोभांपरी अक्षरवृक्षाच्या राष्ट्रधर्म तो वाढत होता , सावध होता , मुक्तिधर्म तो अलगदपणे फोफावत होता . ।। भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ।। शांतीची प्रार्थना निरामय , भाषा अलगद बदलून गेली , " नाथालाचे माठी , हाणू काठी " ही वृत्ती संतांनी जाणली . स्वातंत्र्याच्या मार्गाने मग ज्वालामुखी उफाळला . मुक्तिमंत्र उद्गगाता , शिवनेरीवर जन्माला आलात हे ' चनदमुंडभंडासूर खंडिनी जगदंबे ' , उदंड महिषासुर दुर्गे , महाराष्ट्र धर्म रक्षिके . ये महाराष्ट्राच्या गंगानो या , महाराष्ट्राच्या पवनांनो या , दुधसा भरा ये गंगे ये ये ये , किल्ल्यांच्या तटांनो या , प्रचंड बुरजांनो या , जलदुर्गांनो समुद्रासह या , तुफान गर्जत लाटांनो या , सप्तसागरांनो या , चंद्र-सूर्यांनो या , ग्रहनक्षत्रांनो या , दाही दिशांनो या , देव-देवतांनो , सप्त-सज्जनांनो , कुळवंतांनो अवघे अवघे या . आम्ही शिवाजी राजांच चरित महाराष्ट्र रसात गातो , तुम्ही पाहायला आणि ऐकायला या , या अवघे अवघे या .
वरील हि अभूतपूर्व माहिती " राजा शिवछत्रपती " , या सिरियल मध्ये दिली आहे , थोडफार बदल करून हि माहिती आपल्यापुढे मांडण्यात आली आहे .
" अखंड भारताचा विजय आहे ".
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .
No comments:
Post a Comment