विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 23 June 2020

मोहोळ परगणाचे गायकवाड़ देशमुख


मोहोळ परगणाचे गायकवाड़ देशमुख

औरंगजेब बादशहा च्या इस्लाम पुरी तळावरील तसेच पुढील मोहिमेवर " भास्करराव हरकारा " याचा उल्लेख पुन्हा. पुन्हा येतो.
भास्करराव हरकारा स्वत तर बादशहा च्या सेवेत होताच. शिवाय त्यांची दोन मुलें किशनराव .व शंकरराव ही बादशही सेवेत जुलैच्या य1694 ले हजार झालीहोती.
भास्करराव हरकारा यास या भागातील रास्त. मार्ग.किल्ले. गडकोट यांची चागंला माहिती असावी असे दिसते .बादशहा सन 1699 च्या नोव्हेंबरात पन्हाळगडच्या वाटेवर होता.अधाप तो या गडावर पोचलो झालेली नव्हते. बादशहा औरंगजेब आमणपूर . ( ताराबाईसाहेब.तास गाव .जिल्हा सांगली )येथे होता.त्यांस भास्कर राव पन्हाळागड किती दूर आहे याची विचारणा केला. त्यावेळी भास्कररावाने पन्हाळगड 9 कोसावर आहे अशी माहिती औरंगजेब बादशहा ला दिली .
हिचा गोष्ट पुढे वसंतगडच्या अंतर किती आहे असे बादशहा ने भास्कर राव यांना विचारले .यांवरून भास्कर राव हरकारा यांना त्या भागाची भौगोलिक माहिती चागंला होती असे दिसते .बादशहाने पुढे सातारगडाचे मोर्चा लावले .हे मोर्चा आणि त्या जागा कोणत्या बाजूला आहेत यांची माहिती भास्कररावनेच बादशहाला त्याने विचारणा केल्याने य5 डिसेंबर 1699 ला दिले ली आहे असे उल्लेख आहे. भास्करराव हरकारा यास 21 जुर्ले 1700 रोजी औरंगजेब बादशहा च्या नाराजीचाही सामना करावा लागले .परशुरामपंत प्रतिनिधी व रामचंद्रपंत अमात्य यांची वकील शहाजादा आज्जमकडे गुप्त वाटाघाटी करण्यासाठी आले.अशी वाटाघाटीना शहाजादाने नकार दिला .या वकीलाना त्यांना छावणी बाहेर केली .सदर वकील हे भास्करराव च्या छावणीत गेले व भास्करराव यांना त्यावेळी आपल्या छावणीत आशय दिले .हे गोष्ट औरंगजेबाला त्याच्या गुप्त हेल कडुन समजले तेव्हा त्यांना भास्करराव हरकारा यांचा 200 शी चे मनसबदारी होते औरंगजेबाशी 50 ने कमी केला .कारण मराठयाचे वकील भास्करराव हरकारा यांचा आपल्या घलीत ठेऊन घेतील पन्नास नेतृत्व कमी केला .खरी तर महाराणी ताराबाईसाहेब यांच्या मार्गदर्शन खाली वरीलपैकी वकील वाटाघाटी साठी आलेत यां वकीलना भास्करराव यांना आपल्या छावणीत आशय कशीसाठी दिले कोण होते भास्करराव हरकारा हे पुढील देऊ पण वाटाघाटी करून झुलफखराखान यांना रायगडावर महाराणी युसेबाई व बाल शाहू व महाराणी सकवरबाई ( छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी ) कैदी होत्या त्याच्या सुटकेसाठी वरील वकील गुपचुप औरंगजेबच्या छावणीत आलेत .भास्करराव यांना घालावे शिक्षाबाबत सियादतखान मध्यस्थी केला भास्करराव निरापराध आहे असे सागंतील तेंव्हा भास्कर राव माझ्या सोबत राहिल असे फर्मान औरंगजेबानी सोडले .बादशहा चा मुक्काम समय (येरला) ई ला नदीवर .आबंवडा .येथे होते .
बादशहा ए मुक्कामाला पुढे निघाणेपुर्वो पुढील मुक्काम कोठे करावयाचा यांचाही सल्ला भास्करराव हरकारा कडुन घेता. विशालगडास मोसिम संपवून औरंगजेबा बादशहा माघारी फिरवला .23 जून 1702 रोजी मलकापुर येथे पावसामुळे मुल फौजा व बादशहाचे हाल हाल झाले .बादशहा चा शय्यागृहाचा तंबू पावसाने गळू लागले .बादशहा च्या अंगावर पाऊस चे पाणी आले रात्री भर जागरणे केली .नोकर लोकांना तंबू च तणाव मजबूत बाधंल्या नाही म्हणून हमीदुदीनखान यांना शय्यागृहाचे तणावाला स्वतःची ओढून मजबूत बांधली. हमीद्दुदीनखान वर नाराजी होऊन बादशहा ना भास्करराव हरकारा यास विचारले की पावसाची त्रास होणार नाही असे पुढील मुक्काम चे ठिकाण कोणत हे सुचविण्यासाठी सागंतील तेव्हा भास्करराव हरकारा यांना सोयीची होतील अशी तीन ठिकाणे बादशहा ला 24जून 1702 रोजी कलविले.

भास्करराव हरकारा यास मराठा सैन्याच्या हालचाली कशी चालू आहे याबाबत च्या गुप्त बातम्या औरंगजेब बादशहा पोच करण्याची कामगिरी करावी लागते .त्या साठी स्वतंत्र असे 250 चे "जात "ची मनसब वेगळ होती.भास्करराव हरकारा अशा मराठ्याचे सैन्या च्या हालचाली बाबत माहिती देता नाहीत अशी तक्रारी डिसेंबर 1702 ले औरंगजेबानीआले .बादशहा ने अशी तक्रारीचे दखल घेतली व भास्करराव हरकारा यांचा मनसब 50 ने कमी केला .भास्करराव हरकारा यांचा मुलगा किसनराव याची हरकाराच्या कामावर (बातम्या लिहून पाठविणारा) कामावर बादशहाना तैनात केला .दुसरा मुलगा शंकर राव याची मनसब वाढविणारा आले भास्करराव हरकारा यास 250 स्वाराची मनसब होती . मोहोळ परगाणा त्याकाळी मंगळवेढा च्या किल्लेदार मुहंमद आकील यांच्या कक्षेत हे परगाणा होता. किल्लेदार मुहंमद आकील यांना भास्करराव हरकारा यास मोहोळ परगाणा साठी याने मागाणी केला .या मागाणीवर औरंगजेब बादशहानी मोहोळ परगाणा भास्करराव हरकारा यास तनखा य ( पगार ) जहागीर म्हणून 4 आगॅस्ट 1703 रोजी दिला होता . बादशहाने भास्करराव हरकारा यांचा तैनात औरंगाबाद सुभ्यात केला असता .त्याचा ठिकाणी 25 जानेवारी 1704 रोजी निधन पावला . यावेळी त्याचा मुलगा बादशहाने बोलावून पाठिवले . व मोहोळालाा जहागिर येथे अत्यंविधी झाले .भास्करराव हरकारा यास आणखी एक मुलगा कृष्णा त्यास ही औरंगजेबा बादशहाने बोलावून घेतले .त्यास भास्करराव यांच्या निधन नंतर 26 आगॅस्ट 1704 रोजी 4 हो न बक्षीस दिले ...........

भास्करराव हरकारा कोण ?
भास्करराव हरकारा गायकवाड घराण्यातील असावा .शिवाय छत्रपती च्या राणीसाहेब " सकवारबाई" गायकवाडच्या घराण्यातील होत्या . या दोघांचे जवळचे अथवा दूर चे नाते संबंध असावेत . कारण सकवारबाई इस्लामपुरीच्या तळावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराजांच्या सोबत होत्या . समाधी - आज मोहोळ बसस्थानक च्या पाठिमागे देशमुखांच्या शेतात इस्लामी पध्दतीने बांधकाम केलेले भास्करराव हरकारा यांचा समाधी आहे .या समाधीले स्थानिक लोक राजे भास्कर ची समाधी म्हणून मानतात . सदर समाधीचे उंची 20 फुट असुन लांबी 25 फुट रूंदी 20 फुट आहे तर जाथ 4 फुट चे आहे . सदर समाधीअवस्था आज आता व बाहेरून मस्जीद सारखे कशीसाठी असे बघितले वर मला वाटते उत्तर - भास्करराव हरकारा च्या निधन नंतर औरंगजेब बादशहा च्या फर्मान नुसार हे समाधी बादशहा खर्चाचे बाधली तसेच सदर जहागिर भास्करराव हरकारा यांचा असेल तर समाधी बादशहा व मोहोळ परगाणा मगलवेढाचे किल्ले दारचे देखरोखी खाली झाले असेल्या म्हणून समाधी इस्लामी पध्दतीने नुसार आता व बाहेरून वाटते .

सदर समाधीचे फोटो इतिहास तील नोंद नुसार मी संतोष झिपरे यांना आमचे मित्र श्री .सुदर्शन मोरे ( वडील .तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ) सागंतील व समाधीचे फोटो उपलब्ध करून दिले त्याबद्दल आभार सुदर्शन मोरे

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मध्यवर्ती महामंडळ सोलापूर संस्थापक मनोज भाऊ शिंदे सोलापूर संतोष झिपरे 9049760888 पुर्ण माहिती व लेख
संतोष झिपरे 9049760888

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...