मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Monday, 18 July 2022
राजे लखुजी आणि त्यांचे पूर्वज-------------२
राजे लखुजी आणि त्यांचे पूर्वज-------------२
राजे विठोजिच्या मृतुनंतर सन १५७० मध्ये राजे लखुजी हे वडिलोपार्जितजहागीर दारीवर आले . लखुजी राजांचा जन्म १५५० च्या सुमारास झाला असण्याचीशक्यता वर्तवली आहे . आणि त्यांचा मृतू १६२९ मध्ये झाला .
राजे लखुजीयांच्या काळ अर्थात १५७० ते १६२९ हा होता . ५९ वर्षाच्या या काळ खंडातलाखुजीनी सिंधखेद येथे आपल्या घराण्याची स्वतंत्र शाखा आणि राज्य स्थापनकेले . या नगरीला त्यांनी " सिधखेडराजा" नाव दिले . सिद्धखेडराजा हे नगर , हे जीजू यांचे जन्मगाव ! हल्ली ते राजमाता लोकमाता जिजाऊ यांचेपुण्यक्षेत्र आणि तीर्थक्षेत्र बनले आहे .
राजे लखुजी जाधव रावांचेघराणे चंद्र्कुलातील सुविख्यात घराणे . महाराष्ट्रातील मराठा क्षत्रियकुळातील एक मातब्बर घराणे . अनेक शूरवीर पुव्र्जांच्या पराक्रमाने यादव -जाधव घराण्याचा इतिहास गाजलेला आहे . यांचा मोठे पण स्पष्ट करतानाम्हलारराव होळकर लखुजी राजाना म्हणतात, " तुम्ही मराटे यांची कासी आहात . "भारतात हिंदुना जे काशीचे महत्व आहे तेच या भाव विश्वात "सिधखेडराजा " यानगरीला आहे . राजे लखुजी जाधवराव यांना या जाधव घराण्याचे इतिहास प्रसिद्धसुर्वीर पुरुष मानले जाते .
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!
मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...
.jpg)
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
No comments:
Post a Comment