विनोद जाधव एक संग्राहक

Monday 29 May 2023

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .भाग १

 

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .
लेखन ::आशिष माळी


भाग १
मराठ्यांच्या इतिहासात अनेक गाजलेल्या लढाया झाल्या , जशी छत्रपती शिवाजी महाराजांची अफझलखान बरोबर प्रतापगड , कारतलबखान बरोबर उमरखिंड , संभाजी महाराजांची दक्षिण कोकण , बुऱ्हाणपूर पहिले बाजीराव यांची पालखेड . पण एकाच लढाई जी इतकीच महत्वाची आणि दुर्लक्षित ती म्हणजे संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .
लढाईची कोरीव चित्रे
१६८९ मध्ये संभाजी महाराजांची मृत्यूनंतर राजाराम महाराज जिंजी ला गेले त्यामुळे ५-६ जिल्ह्यातील लढाई हजार किलोमीटर मध्ये पसरली. १६८९-१६९५ मध्ये संताजी आणि धनाजी यांनी मुघलांना कर्नाटकात पळो की सळो करून ठेवले . स्वतः झुल्फिकारखान राजाराम १६८९ मध्ये संभाजी महाराजांची मृत्यूनंतर राजाराम महाराज जिंजी ला गेले त्यामुळे ५-६ जिल्ह्यातील लढाई हजार किलोमीटर मध्ये पसरली.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...